शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

भारताविरोधात जिहाद करण्याची वेळ आलीय - हाफिज सईद

By admin | Updated: May 30, 2014 09:19 IST

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे.

ऑनलाइन टीम 
इस्लामाबाद, दि. २९ - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. काश्मिरला भारतापासून वेगळे करण्यासाठी भारताविरोधात जिहाद करण्याची वेळ आली आहे असे हाफिज सईदने म्हटले आहे. 
इस्लामाबादमधील आबपारा चौकात हजारो समर्थकांसमोर त्याने ही गरळ ओकली असून तुम्ही काश्मिरमधील भाऊ-बहिनींच्या मदतीसाठी तयार आहात का? असा प्रश्नही त्याने उपस्थितांना विचारला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन केल्याने काश्मिरमधील जनतेच्या पाठित खंजीर खुपसला असून काश्मिर जनता शरीफ यांना कधीच माफ करणार नाही. सईदने घेतलेल्या या रॅलीत जवळपास १० हजार लोक उपस्थित होते. यामध्ये आयएसआयचा प्रमुख हामिद गुल, तल्हा महमुद, जमात ए इस्लामीचा प्रमुखही उपस्थित होता. नवाज शरीफ यांनी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहून काश्मिर जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोपही सईद यांनी केला.