शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

भारताविरोधात जिहाद करण्याची वेळ आलीय - हाफिज सईद

By admin | Updated: May 30, 2014 09:19 IST

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे.

ऑनलाइन टीम 
इस्लामाबाद, दि. २९ - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. काश्मिरला भारतापासून वेगळे करण्यासाठी भारताविरोधात जिहाद करण्याची वेळ आली आहे असे हाफिज सईदने म्हटले आहे. 
इस्लामाबादमधील आबपारा चौकात हजारो समर्थकांसमोर त्याने ही गरळ ओकली असून तुम्ही काश्मिरमधील भाऊ-बहिनींच्या मदतीसाठी तयार आहात का? असा प्रश्नही त्याने उपस्थितांना विचारला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन केल्याने काश्मिरमधील जनतेच्या पाठित खंजीर खुपसला असून काश्मिर जनता शरीफ यांना कधीच माफ करणार नाही. सईदने घेतलेल्या या रॅलीत जवळपास १० हजार लोक उपस्थित होते. यामध्ये आयएसआयचा प्रमुख हामिद गुल, तल्हा महमुद, जमात ए इस्लामीचा प्रमुखही उपस्थित होता. नवाज शरीफ यांनी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहून काश्मिर जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोपही सईद यांनी केला.