शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यातील सुस्ततेने सुप्रीम कोर्ट व्यथित

By admin | Updated: September 17, 2014 01:39 IST

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी संसदेने केलेल्या कायद्याची ढिसाळ अंमलबजावणी होत असल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी खडे बोल सुनावले

नवी दिल्ली: स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी संसदेने केलेल्या कायद्याची ढिसाळ अंमलबजावणी होत असल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी खडे बोल सुनावले व कायदा राबविण्याऐवजी सरकारने हा विषय नशिबावर सोडून दिला आहे, असे मत व्यक्त केले.
न्या. दीपक मिश्र यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ म्हणाले, ‘ तुम्ही (केंद्र सरकार) करताय तरी काय? तुम्ही कायदा करता, पण त्याची अंमलबजावणी न करता सर्व काही नशिबावर सोडून देता!’. या विषयावर तुम्ही ढिसाळ होत चालला आहात व संबंधित अधिकारी काहीच कारवाई करीत नाहीत, असेही न्यायमूर्ती म्हणाले.
देशात मुलांच्या तुलनेत मुलींच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ पंजाब’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या जनहित याचिकेच्या निमित्ताने न्यायालयाने हा विषय हाती घेतला आहे.
न्यायालयाने गेल्या वेळी निर्देश दिल्यानंतर या ‘प्रि-नेटल डायग्नॉस्टिक टेक्निक्स (प्रोहिबिशन ऑफ सेक्स सिलेक्शन ) अॅक्ट’ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नेमकी काय पावले उचलली आणि त्याचे नेमके कोणते ठेस परिणाम दिसून आले याची सविस्तर माहिती देणारी प्रतिज्ञापत्रे केंद्र आणि राज्य सरकारांच्या आरोग्य सचिवांनी चार आठवडय़ांत करावीत, असे न्यायालयाने सांगितले. ही प्रतिज्ञापत्रे केवळ औपचारिकता म्हणून न करता ती पूर्ण 
जबाबदारीने व प्रामाणिकपणो 
केली जावीत, असेही खंडपीठाने 
नमूद केले. महापूरातून सावरणा:या जम्मू-काश्मीरला प्रतिज्ञापत्र करण्यासाठी चारएवजी सहा आठवडयांचा वेळ दिला गेला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
मुलींचे प्रमाण घटले
च्2क्क्1 च्या जनगणनेनुसार देशात क् ते 6 वयोगटातील दरेक हजार मुलांमागे मुलींची संख्या 927 होती. 2क्11 च्या जनगणनेनुसार ती दर हजारी 914 एवढी घटली.
 
च्याआधी 4 मार्च रोजी न्यायालयाने केंद्र व राज्यांना पुढील आदेश दिले होते
च्सर्व अल्ट्रा सोनोग्राफी क्लिनिक्सचे तीन महिन्यांत ‘मॅपिंग’ करावे.
च्या कायद्यान्वये दाखल झालेले खटले कनिष्ठ न्यायालयांनी सहा महिन्यांत निकाली काढावेत.
च्प्रलंबित खटल्यांचा आढावा घेऊन ते जलद गतीने निकाली निघण्यासाठी राज्यांनी विशेष कक्ष स्थापन करावेत.