शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यातील सुस्ततेने सुप्रीम कोर्ट व्यथित

By admin | Updated: September 17, 2014 01:39 IST

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी संसदेने केलेल्या कायद्याची ढिसाळ अंमलबजावणी होत असल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी खडे बोल सुनावले

नवी दिल्ली: स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी संसदेने केलेल्या कायद्याची ढिसाळ अंमलबजावणी होत असल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी खडे बोल सुनावले व कायदा राबविण्याऐवजी सरकारने हा विषय नशिबावर सोडून दिला आहे, असे मत व्यक्त केले.
न्या. दीपक मिश्र यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ म्हणाले, ‘ तुम्ही (केंद्र सरकार) करताय तरी काय? तुम्ही कायदा करता, पण त्याची अंमलबजावणी न करता सर्व काही नशिबावर सोडून देता!’. या विषयावर तुम्ही ढिसाळ होत चालला आहात व संबंधित अधिकारी काहीच कारवाई करीत नाहीत, असेही न्यायमूर्ती म्हणाले.
देशात मुलांच्या तुलनेत मुलींच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ पंजाब’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या जनहित याचिकेच्या निमित्ताने न्यायालयाने हा विषय हाती घेतला आहे.
न्यायालयाने गेल्या वेळी निर्देश दिल्यानंतर या ‘प्रि-नेटल डायग्नॉस्टिक टेक्निक्स (प्रोहिबिशन ऑफ सेक्स सिलेक्शन ) अॅक्ट’ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नेमकी काय पावले उचलली आणि त्याचे नेमके कोणते ठेस परिणाम दिसून आले याची सविस्तर माहिती देणारी प्रतिज्ञापत्रे केंद्र आणि राज्य सरकारांच्या आरोग्य सचिवांनी चार आठवडय़ांत करावीत, असे न्यायालयाने सांगितले. ही प्रतिज्ञापत्रे केवळ औपचारिकता म्हणून न करता ती पूर्ण 
जबाबदारीने व प्रामाणिकपणो 
केली जावीत, असेही खंडपीठाने 
नमूद केले. महापूरातून सावरणा:या जम्मू-काश्मीरला प्रतिज्ञापत्र करण्यासाठी चारएवजी सहा आठवडयांचा वेळ दिला गेला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
मुलींचे प्रमाण घटले
च्2क्क्1 च्या जनगणनेनुसार देशात क् ते 6 वयोगटातील दरेक हजार मुलांमागे मुलींची संख्या 927 होती. 2क्11 च्या जनगणनेनुसार ती दर हजारी 914 एवढी घटली.
 
च्याआधी 4 मार्च रोजी न्यायालयाने केंद्र व राज्यांना पुढील आदेश दिले होते
च्सर्व अल्ट्रा सोनोग्राफी क्लिनिक्सचे तीन महिन्यांत ‘मॅपिंग’ करावे.
च्या कायद्यान्वये दाखल झालेले खटले कनिष्ठ न्यायालयांनी सहा महिन्यांत निकाली काढावेत.
च्प्रलंबित खटल्यांचा आढावा घेऊन ते जलद गतीने निकाली निघण्यासाठी राज्यांनी विशेष कक्ष स्थापन करावेत.