शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या-सुधारित

By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST

बल्लारपूर : सततची नापिकी आणि पावसाने दगा दिल्यामुळे निराश झालेल्या विसापूर येथील एका तरुण शेतकर्‍याने रेल्वखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी चंद्रपूर-बल्लारपूर रेल्वेलाईनवर घडली. रामू उर्फ रामभाऊ उपरे असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

बल्लारपूर : सततची नापिकी आणि पावसाने दगा दिल्यामुळे निराश झालेल्या विसापूर येथील एका तरुण शेतकर्‍याने रेल्वखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी चंद्रपूर-बल्लारपूर रेल्वेलाईनवर घडली. रामू उर्फ रामभाऊ उपरे असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.
तसेच, हिंगोलीतील सेनगाव तालुक्यामधील सवना येथील संतोष साहेबराव नायक (२२) या युवा शेतकर्‍याने परगावी जाऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. संतोषच्या वडिलांकडे केवळ अर्धा एकर जमीन आहे. मागील दोन वर्षांपासून नापिकीचे संकट ओढवले आहे. बहिणीला अंत्री या गावी भेटीला जातो म्हणून तो शनिवारी घराबाहेर पडला. रिसोड ते लोणी मार्गावर त्याने झाडाला गळफास घेतला.(प्रतिनिधी)