शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

पान ६-(आवश्यक) वाचक संवाद

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

अमृतसिंग यांच्यावरील

अमृतसिंग यांच्यावरील
हल्ला निषेधार्ह
गुरुवार दि. १२ फेब्रुवारी रोजी समाजकंटकांनी पूर्वनियोजितपणे गोवंश रक्षक ॲड. हनुमंत परब, तसेच प्राणिमित्र अमृतसिंग यांच्यावर रात्रीच्या वेळी चोर्ला घाटात केलेला प्राणघातक खुनी हल्ला निषेधार्ह आहे. चार-पाच मोटारगाड्यांतून हत्यारबंद येऊन वाटेत गाडी अडवून गोवंश रक्षकांवर झालेल्या हल्ल्याचे आणि झालेल्या जखमांचे स्वरूप पाहता बेकायदेशीर गोवंश हत्या चालवलेल्या लॉबीने पद्धतशीरपणे त्यांचा काटा काढण्याच्या उद्देशानेच केलेला हा हल्ला आहे, असे म्हणावे लागते. गेल्या काही वर्षांत गोवंश हत्याबंदीच्याच चौकटीत राहून या गोवंश रक्षक कार्यकर्त्यांनी सर्रास बेकायदेशीर गोवंश कत्तलीचे अनेक प्रकार, अनेक घटना उघडकीस आणल्यामुळेच त्यांना संपविण्यासाठी सूडबुद्धीने केलेला हा भ्याड हल्ला आहे. गोमंतकीय जनता हे कदापि सहन करणार नाही. पोलिसांनी दबावाला बळी न पडता त्वरित छडा लावून योग्य ती कारवाई करून लोकक्षोभ टाळावा.
- प्रा. सुभाष भाटकर वेलिंगकर