शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

पान २ : १२वी परिक्षा

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

बारावीच्या परीक्षेसाठी यंदा २0

बारावीच्या परीक्षेसाठी यंदा २0
महाविद्यालयांत अतिरिक्त आसन व्यवस्था
पणजी : २ मार्च पासून सुरू होणार्‍या १२ वीच्या परीक्षेसाठी यंदा विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने शिक्षण मंडळाने राज्यातील सुमारे २० महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त जागा निर्माण करण्यासंबंधी हालचाली चालवल्या आहेत.
शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा १२ वीच्या परीक्षेसाठी सुमारे १६ हजार विद्यार्थी बसणार आहेत. विद्यार्थ्यांची वाढीव संख्या लक्षात घेता सुमारे ३ हजार अतिरिक्त जागा निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने शिक्षण मंडळाने त्या दिशेने पावले टाकली आहेत. केपे आणि सत्तरी भागांत विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने त्यासाठी आतापासून तयारी चालवली आहे. मंडळाने तालुकानिहाय विद्यार्थ्यांची यादी केली असून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बसण्याची सोय करण्यात येणार आहे. यंदा बारावीच्या विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. विद्यार्थ्यांचा गोंधळ, तसेच गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षण मंडळाने आतापासून प्रयत्न चालवले आहेत. (प्रतिनिधी)