शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

नेपाळमधून राजदूतांना परत बोलावले

By admin | Updated: September 22, 2015 22:36 IST

नेपाळमध्ये नवी राज्यघटना लागू झाल्यामुळे अनेक भागांत निदर्शने सुरू आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ४० जणांचा बळी गेला असून परिस्थितीची माहिती घेण्यासाठी

नवी दिल्ली : नेपाळमध्ये नवी राज्यघटना लागू झाल्यामुळे अनेक भागांत निदर्शने सुरू आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ४० जणांचा बळी गेला असून परिस्थितीची माहिती घेण्यासाठी भारताने नेपाळमधील राजदूत रंजित राय यांना परत बोलावले आहे.नवीन राज्यघटना लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. या परिस्थितीची प्राथमिक माहिती भारताचे काठमांडूतील राजदूत रंजित राय यांनी केंद्र सरकारला दिली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेपाळ सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असून भयमुक्त वातावरणातच वादग्रस्त मुद्यांवर चर्चा होऊ शकते, असे मत भारताने व्यक्त केले आहे. भारताच्या सीमेलगत नेपाळमध्ये तराई भागात हिंसाचार वाढला असून या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन भारताने नेपाळ सरकारला केले आहे. तराईच्या अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांवर नियंत्रणासाठी नेपाळचे सैन्य बळाचा वापर करीत आहेत. तराई भागात गत ३९ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे की, नेपाळ सरकार आमच्या भावनांची कदर करीत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)