शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

नेपाळमधून राजदूतांना परत बोलावले

By admin | Updated: September 22, 2015 22:36 IST

नेपाळमध्ये नवी राज्यघटना लागू झाल्यामुळे अनेक भागांत निदर्शने सुरू आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ४० जणांचा बळी गेला असून परिस्थितीची माहिती घेण्यासाठी

नवी दिल्ली : नेपाळमध्ये नवी राज्यघटना लागू झाल्यामुळे अनेक भागांत निदर्शने सुरू आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ४० जणांचा बळी गेला असून परिस्थितीची माहिती घेण्यासाठी भारताने नेपाळमधील राजदूत रंजित राय यांना परत बोलावले आहे.नवीन राज्यघटना लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. या परिस्थितीची प्राथमिक माहिती भारताचे काठमांडूतील राजदूत रंजित राय यांनी केंद्र सरकारला दिली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेपाळ सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असून भयमुक्त वातावरणातच वादग्रस्त मुद्यांवर चर्चा होऊ शकते, असे मत भारताने व्यक्त केले आहे. भारताच्या सीमेलगत नेपाळमध्ये तराई भागात हिंसाचार वाढला असून या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन भारताने नेपाळ सरकारला केले आहे. तराईच्या अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांवर नियंत्रणासाठी नेपाळचे सैन्य बळाचा वापर करीत आहेत. तराई भागात गत ३९ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे की, नेपाळ सरकार आमच्या भावनांची कदर करीत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)