शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

संपूर्ण कर्जमाफीसाठी शासनाला भाग पाडू -

By admin | Updated: February 17, 2016 00:24 IST

चोपडा : शासनाला शेतकर्‍यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडू. वेळ पडल्यास विधानसभेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दिला.

चोपडा : शासनाला शेतकर्‍यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडू. वेळ पडल्यास विधानसभेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दिला.
............................................


सिंचनासंदर्भात शिरपूर पॅटर्नची पहाणी करण्यासाठी जात असतांना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता चोपडा येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, धुळ्याचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, गोपाळ पाटील आदी यावेळी हजर होते.
कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठीच केळी उत्पादक महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. याचा केळी उत्पादकांना भाव वाढीसाठी कुठलाही फायदा होणार नाही, असे सांगून त्यांनी विद्यमान युती शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप केला. दीड वर्षाच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिक, शेतकर्‍यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. शेतकर्‍यांच्या बाबतीत शासन उदासीन असल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीची गरज असतांना, त्यास सरकार प्रतिसाद देत नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.
.......................