शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

संपूर्ण कर्जमाफीसाठी शासनाला भाग पाडू -

By admin | Updated: February 17, 2016 00:24 IST

चोपडा : शासनाला शेतकर्‍यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडू. वेळ पडल्यास विधानसभेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दिला.

चोपडा : शासनाला शेतकर्‍यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडू. वेळ पडल्यास विधानसभेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दिला.
............................................


सिंचनासंदर्भात शिरपूर पॅटर्नची पहाणी करण्यासाठी जात असतांना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता चोपडा येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, धुळ्याचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, गोपाळ पाटील आदी यावेळी हजर होते.
कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठीच केळी उत्पादक महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. याचा केळी उत्पादकांना भाव वाढीसाठी कुठलाही फायदा होणार नाही, असे सांगून त्यांनी विद्यमान युती शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप केला. दीड वर्षाच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिक, शेतकर्‍यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. शेतकर्‍यांच्या बाबतीत शासन उदासीन असल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीची गरज असतांना, त्यास सरकार प्रतिसाद देत नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.
.......................