शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

बजेट अधिवेशनात वटहुकुमांची परीक्षा

By admin | Updated: January 22, 2015 03:14 IST

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला सादर होईल.

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला सादर होईल. तब्बल ७० दिवसांच्या अधिवेशन काळात नुकतेच जारी करण्यात आलेले सहा वटहुकूम कायद्यात रूपांतरित करण्यावर सरकारचा भर राहणार आहे. राज्यसभेत सत्ताधारी आघाडीकडे बहुमत नसल्याच्या अडथळ््यावर मात करण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत सत्ताधारी रालोआचे केवळ ६० खासदार आहेत. या वरिष्ठ सभागृहात बहुमताअभावी अनेक महत्त्वाची विधेयके सरकारला मंजूर करवून घेणे शक्य झालेले नाही. परिणामी काही महत्त्वाचे प्रस्तावित कायदे अडकून पडल्याने सरकारने वटहुकुमांचा मार्ग स्वीकारला. पण वटहुकुमांची कालमर्यादा आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केलेली नाराजी या पार्श्वभूमीवर वटहुकूम कायद्यात रूपांतरित करण्यासाठी राज्यसभेत वेगळी रणनीती आखण्यावर मोदी सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी या सदनात ११ खासदार असलेल्या अ.भा. अण्णा द्रमुक आणि सात खासदारांचे बळ असलेल्या बीजू जनता दलाची मनधरणी करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. त्याखेरीज जदयू आणि तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठीच्या कारवायांनाही वेग आला आहे.च्केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय व्यवहार समितीची बैठक बुधवारी येथे झाली. त्यानंतर समितीने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाबद्दल राष्ट्रपतींना शिफारस केली. त्यानुसार केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला तर रेल्वे अर्थसंकल्प २६ ला आणि आर्थिक सर्वेक्षण २७ फेब्रुवारीला मांडले जाईल. यापूर्वीही एकदा शनिवारी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, असे एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. च्ज्या वटहुकुमांसाठी विधेयके सादर केली जातील़ त्यात कोळसा, खाण व खनिज, भूसंपादन, ई रिक्षा, नागरिकत्व कायदा दुरुस्ती आणि विमा क्षेत्रात एफडीआयसंबंधी वटहुकुमांचा समावेश आहे.च्काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी आणलेल्या विविध वटहुकुमांकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.