शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

बारावी फेरपरीक्षेचे अर्ज वाटप सुरू

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

नवी मुंबई : बारावी फेरपरीक्षेच्या अर्ज वाटपास मंगळवारपासून सुरुवात झाली. यंदाच्या निकालाने गाठलेला उच्चांक पाहता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये नवी मुंबईतील एकूण १५५९, पनवेल तालुक्यामधील ४८१ तर उरण तालुक्यातील २१२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. हे फॉर्म महाविद्यालयात २० जुलैच्या आत सादर करायचे आहेत. २१ ते २८ जुलै दरम्यान सादर केलेल्या अर्जांना दंड लागू केले जाणार आहे. सर्वच महाविद्यालयांनी त्यांचे अर्ज ३० जुलैपर्यंत सादर करणे गरजेचे आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात फेरपरीक्षा होणार आहे.

नवी मुंबई : बारावी फेरपरीक्षेच्या अर्ज वाटपास मंगळवारपासून सुरुवात झाली. यंदाच्या निकालाने गाठलेला उच्चांक पाहता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये नवी मुंबईतील एकूण १५५९, पनवेल तालुक्यामधील ४८१ तर उरण तालुक्यातील २१२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. हे फॉर्म महाविद्यालयात २० जुलैच्या आत सादर करायचे आहेत. २१ ते २८ जुलै दरम्यान सादर केलेल्या अर्जांना दंड लागू केले जाणार आहे. सर्वच महाविद्यालयांनी त्यांचे अर्ज ३० जुलैपर्यंत सादर करणे गरजेचे आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात फेरपरीक्षा होणार आहे.