शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

दारणातून हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: February 13, 2017 00:10 IST

पाणीटंचाईचे सावट : तातडीने उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी

बेलगाव कुऱ्हे : धरणांचा तालुका म्हणून इगतपुरी तालुका प्रसिद्ध आहे. मराठवाड्याला पाणी पाजणारे ब्रिटिशकालीन दारणा धरणाच्या ५२ गेटमधून गेल्या एक महिन्यापासून गळती लागल्याने हजारो लिटर पाणी दररोज वाया जात असून, खूप मोठे नुकसान होत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान होऊन दारणा धरण भरले होते; मात्र धरणातून हजारो लिटर वाया जाणाऱ्या पाण्यातून मुख्य जलसाठ्यावर परिणाम होत असल्याने पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पूर्वभागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. आताच जर उर्वरित जलसाठ्यामधील पाणी वाहून गेले तर येणाऱ्या परिस्थितीला मोठे तोंड द्यावे लागू शकते. सदर गळती थांबविण्याची मागणी पूर्वभागातील शेतकऱ्यांनी केली आहे. धरणांची निर्मिती झाल्यापासून गेल्या शतकापासून दारणा धरणामधील गाळ काढला नसल्याने त्यातील पाण्याचे घटते प्रमाण चिंताजनक आहे. दरम्यान, धरणांच्या जवळ राहणाऱ्या महिलांना दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागते.