शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

अवकाळी पावसाची तत्काळ नुकसानभरपाई मिळावी

By admin | Updated: November 19, 2014 01:01 IST

स्थायी समिती बैठक : ठराव संमत

  नाशिक : जिल्'ात झालेल्या अवकाळी पावसामुळे अकराशे कोटींहून अधिक शेतपिकांचे नुकसान झालेले असून, नुकसानीचे तत्काळ पंचनामे सुरू करून शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, असा महत्त्वपूर्ण ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला. रावसाहेब थोरात सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली. त्यात अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती किरण थोरे, शोभा डोखळे, उषा बच्छाव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी आदि उपस्थित होते. सभेत जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे कृषी विभागाची माहिती देत असताना, सदस्य गोरख बोडके यांनी जिल्'ातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती विचारली. तसेच इगतपुरी तालुक्यासह जिल्'ातील सर्वच नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तत्काळ भरपाई मिळावी, असा ठराव केला. प्रा. अनिल पाटील यांनी या ठरावात दुरुस्ती करताना शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ व्हावे या मागण्यांचा ठरावात समावेश केला. बोराडे यांनी नाशिकसह इगतपुरी, चांदवड, कळवण, बागलाण, येवला या भागांत एकाच दिवसात ४६२ मिलिमीटर पाऊस पडल्याने द्राक्ष व कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याची माहिती दिली. शैलेश सूर्यवंशी यांनी बागलाण तालुक्यात कांदा, द्राक्ष, डाळींब या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट केले. नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करून शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, असा ठराव संमत करून तो शासनाला पाठविण्याचा निर्णय झाला.