शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

शिवसेना-भाजपा युतीचे भांडण हे फक्त सत्तेच्या वाटणीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:01 IST

दिंडोरी : शिवसेना सुरुवातीला विरोधी पक्षात बसली; पण पाच मंत्रिपद मिळताच सत्तेत सहभागी झाली. आता सत्तेत राहून जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी विरोधाचे राजकारण करून जनतेला वेड्यात काढत आहे. शिवसेना-भाजपा युतीचे भांडण हे फक्त सत्तेच्या वाटणीसाठी आहे, फसवणीस सरकारला धडा शिकविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

ठळक मुद्देदिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हल्लाबोल परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेया सरकारला काही देण्याची दाणतच नाही

दिंडोरी : शिवसेना सुरुवातीला विरोधी पक्षात बसली; पण पाच मंत्रिपद मिळताच सत्तेत सहभागी झाली. आता सत्तेत राहून जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी विरोधाचे राजकारण करून जनतेला वेड्यात काढत आहे. शिवसेना-भाजपा युतीचे भांडण हे फक्त सत्तेच्या वाटणीसाठी आहे, फसवणीस सरकारला धडा शिकविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हल्लाबोल आंदोलन सभा झाली. यावेळी मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र व राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंडे म्हणाले. केंद्र सरकारने जनधन खाते उघडायला लावले; पण बँक खात्यात दमडी आली नाही व आता येण्याची शक्यताही नाही, कारण नीरव मोदी बँकांना करोडो रु पयांचा चुना लावून पळून गेला आहे. हा घोटाळा ९० हजार कोटींच्या पुढे जाणार आहे. राज्यातही तेच घडले, उतारा कोरा, शेतमालाला भाव आदी आश्वासने देत फडवणीस सरकार सत्तेत आले; पण त्यांनी फसवणूक केली. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे मुंडे यांनी सांगितले.खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील युती सरकारने फक्त घोषणांचा पाऊस पाडला आहे हे सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी औदासी सरकार असून, जनता या औदासी सरकारला घालवणार असल्याचे सांगितले. जिजाऊ मातेची जन्मभूमी सिंदखेड राजा येथे मुख्यमंत्री यांनी निधीची घोषणा केली; मात्र एक दमडी दिली नाही, असेही सुळे म्हणाल्या. प्रास्तविक आमदार नरहरी झिरवाळ यांनी करत मतदारसंघाची व सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीचे विवेचन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी नागरिक उपस्थित होते.कर्जमाफी देताना विविध निकष लावत लोकांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले तसेच आता गारपिटीच्या नुकसानभरपाईला विविध निकष लावले जात आहेत. गारपिटीत शेकडो पाळीव प्राणी मरण पावली. त्यांच्या भरपाईसाठी पोस्टमार्टमची अजब अट घातली असल्याचे मुंडे म्हणाले.या सरकारला काही देण्याची दाणतच नसल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सहकारी कारखाने चालविणे आज सोपे नाही; मात्र श्रीराम शेटे यांनी कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नसताना अत्यंत सुस्थितीत आणत कादवा कारखाना चालवला हे सहकारात आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाºयांना किती शाखा उघडल्या व उर्वरित कधी उघडणार विचारत पक्ष संघटनेबाबत हजेरी घेतली.