शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
5
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
6
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
7
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
8
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
9
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
10
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
11
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
12
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
13
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
14
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
15
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
17
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
18
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
19
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
20
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...

फौजदारी कायद्यामध्ये बदल करणे गरजेचे : सब्झवारी

By admin | Updated: January 12, 2016 23:06 IST

फौजदारी कायद्यामध्ये बदल करणे गरजेचे : सब्झवारी

मालेगाव : सध्या भारतात अस्तित्वात असलेल्या फौजदारी कायद्यातील अनेक तरतुदी या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांशी सुसंगत नाहीत. याची झळ सर्वसामान्य व गरीब आरोपींना बसून कायदेशीर व मूलभूत अधिकार असूनही तुरुंगात खितपत पडावे लागते. त्यामुळे भारतीय राज्यघटनेनुसार फौजदारी कायद्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विधी विभागाचे माजी अधिष्ठाता डॉ. एस. ए. टी. सब्झवारी यांनी केले. मालेगाव येथील इस्कर लायब्ररी येथे रविवारी ग्रामशक्ती संघटनेमार्फत झालेल्या कायदेविषयक परिसंवादात सब्झवारी बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर हाजी मो. इब्राहिम व अ‍ॅड. एल. के. निकम यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात एस. एस. देवरे, सुनील राकावत, गिरीश पवार आदिंनी मार्गदर्शन केले. ए. आय. वासीफ यांचे भाषण झाले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर देवरे यांनी केले. आभार कालिदास तिसगे यांनी मानले. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांबरोबर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वकिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास एम. जी. गिते, आर. के. बच्छाव, बी. एम. ठाकरे, हिदायतुल्ला, यशवंत मानकर, निहाल अन्सारी, विधी कॉलेजचे अहिवाळे, डॉ. शफीक अन्सारी, श्रीमती एल. व्ही. बिरारी, गाडगे, केतन सोनार, संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र शेवाळे, शशांक निकम, सी. उबाळे यांच्यासह बहुसंख्य वकील व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी गोकुळ निकम, सिद्धार्थ उशिरे, अलीम शेख, सुरेश पानपाटील, बापू अमृतकर, राजेंद्र वाघ, शशिकांत पवार, अभिषेक सोनवणे, सोनू वाघ, नीलेश गरुड, खलील अहमद, गौतम निकम, सलीम शेख उपस्थित होते. (प्रतिनिधी)