शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

नाग्यासाक्या धरण पाणीपुरवठा योजना बंद; ग्रामस्थांत नाराजी

By admin | Updated: March 18, 2017 23:20 IST

नांदगाव : तालुक्यातील नाग्यासाक्या धरण पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने ४२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे

नांदगाव : तालुक्यातील नाग्यासाक्या धरण पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने ४२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, तातडीने सदर योजनेतून पाणीपुरवठा सुरू न झाल्यास या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमधील जनता उपोषण करेल, असा इशारा माजी आमदार संजय पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.या संदर्भात तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांची संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुका भाजपा अध्यक्ष दत्तराज छाजेड, माजी जि.प. सदस्य राजाभाऊ पवार, संजय आहेर, सरपंच अशोक पवार, जि.प. सदस्य आशाबाई जगताप, साहेबराव नाईकवाडे, मधुबाला खिरडकर व पाणीग्रस्त गावातील ग्रामस्थ यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. नागापूर, पांझणदेव, पानेवाडी, धोटाणे, ज्वार्डी अशा तालुक्यातील २६ गावामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सदर योजनेचे काम सुरू असून, ठेकेदाराला अदा करण्यात यावयाच्या देयकांवरून वाद आहेत. काही महिने पाणीपुरवठा केल्यानंतर अचानक तो बंद करण्यात आला.योजनेच्या कार्यक्षेत्रातील गावे आवश्यक पाणी वर्गणी देण्यास तयार आहेत. मनसुख मोरे, मोतीराम कातकाडे, सुनीला काळे, चित्राबाई पगारे, शंकर गुंडगळ, आशाबाई काकड, सुरेश बेदाडे, रेखा उगले, बाळू धिवर, मीराबाई पवार, सखूबाई सोनावणे, अलका कुणगर, आशाबाई कदम, हिरामण व्हडगळ, त्र्यंबक करवर, अरुणाबाई माकुने, बाबा शेरमाळे, सुनीता वाघ, सत्यभामा काकळीज, लता नाईकवाडे, संदीप आहेर आदि ग्रामपचायतीचे सरपंच व सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)