शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

शौचे स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान

By admin | Updated: January 12, 2016 23:15 IST

शौचे स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान

नाशिक : रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक आचार्य शौचे गुरु जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आचार्य शौचे गुरुजींनी ५४ वर्षांपूर्वी रवींद्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. आज संस्थेच्या चार शाळा असून, यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेचाही समावेश आहे. रवींद्रनाथ विद्यालयात शौचे गुरुजींच्या १५व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी संस्थचे अध्यक्ष मनोज पिंगळे, हरी काशीकर, वसंतराव राऊत यांनी शौचे गुरु जींच्या स्मृती जागृत करून त्यांना अभिवादन केले. यावेळी प्रमुख वक्ते पत्रकार सचिन अहिराव होते. त्यांनी शासनाचे शिक्षण विषयक धोरण आणि शिक्षकांची बदलती मानिसकता याविषयी व्याख्यान दिले. यावेळी रवींद्र विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव वासंतीताई गटणे, संचालक रंजना चौधरी, ज्ञानेश्वर बरकले, सुमती जोशी आणि सर्व शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दत्तात्रय दानडे व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक रामदास गायधनी यांनी केले. (प्रतिनिधी)