शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

समाजात हवे मैत्रीपूर्ण वातावरण : संतोष गटकळ

By admin | Updated: March 18, 2017 20:45 IST

समाजातील विविध घटकांमध्ये मैत्री व सद्भावनेचे वातावरण निर्माण झाल्यास कायद्याची गरज भासणार नाही

नाशिक : समाजातील विविध घटकांमध्ये मैत्री व सद्भावनेचे वातावरण निर्माण झाल्यास कायद्याची गरज भासणार नाही, असे प्रतिपादन विधिज्ञ अ‍ॅड. संतोष गटकळ यांनी केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने ‘नागरी हक्क संरक्षण आणि अनुसूचित जाती-जमाती अधिनियम’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रावसाहेब थोरात झालेल्या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून गटकळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपआयुक्त काशीनाथ गवळे, डॉ. सचिन परब, राजयोग ध्यानधारणा केंद्राच्या वासंती दिदी, सहायक आयुक्त प्राची वाजे, ‘देशदूत’चे सहायक संचालक विश्वास देवकर आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी गटकळ म्हणाले, राज्य घटनेने समानतेचे तत्त्व लागू करण्यासाठी सर्वांना सार्वजनिक स्त्रोताचा निर्भयतेने वापर करत मार्गदर्शक तत्त्वे दाखविली आहेत; मात्र समाजात परस्पर विरोधी विचारसरणीमुळे आंदोलन, मोर्चे यांसारख्या माध्यमातून कायद्यांना विरोध होतो. न्याय तत्त्वांची अंमलबजावणी करताना योग्य विचारांची गरज निर्माण होते. यासाठी घटनेने नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ साली निर्माण केला. या कायद्यावर मर्यादा आल्याने अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ लागू करण्यात आला. २०१५ साली यामध्ये काही सुधारणा झाल्या. याचा मुख्य उद्देश समाजातील विविध स्तरांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरणाची निर्मिती होणे, असा आहे