शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

चांदवड तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्त्या

By admin | Updated: January 7, 2017 01:38 IST

चांदवड तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्त्या

नाशिक : चांदवड तालुक्यातील नारायणगाव येथील संजय रेवजी मांदळे (३६) या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून बुधवारी (दि. ४) दुपारी खडकओझर येथील केद्राई धरणात उडी घेऊन आत्महत्त्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. संजय मांदळे यांच्यावर पतसंस्था व सोसायटीचे कर्ज तर नातेवाइकांचे उसनवार व शेती गहाण ठेवून घेतलेले सुमारे सात लाख रुपयांचे कर्ज होते. संजयने मंगळवारीच त्याच्या काकांना आपण कर्जाला कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याचे फोनद्वारे सांगितले होते. मांदळे यांचे काका बाळू जाधव (रा. जोपूळ) हे इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्यासाठी बंधाऱ्यावर आले असता, त्यांना बंधाऱ्याच्या भरावावर संजयची मोटारसायकल दिसली. जाधव यांना संशय आल्याने त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. ग्रामस्थांच्या मदतीने केद्राई धरणात शोध घेतला असता संजयचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.वडाळीभोई पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)