शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

अधिकारी म्हणे नाही पडली गार पण नुकसानीने शेतकरी मात्र बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली यात केळी व ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली यात केळी व पपई पिकांसह घरांचे पत्रे उडून नुकसान झाले. यावेळी गारपीट झाल्याचा शेतकर्यांचा दावा होता. परंतू गार पडलीच नसल्याचे अधिकारी सांगू लागल्यानंतर शेतकर्यांनी नुकसान दाखवत त्यांची बोलती बंद केली. बोरदसह न्यू बन, वेळवद, करडे  परीसरात मंगळवारी दुपारी १ वाजेपासून वादळी वार्यासह पावसाला सुरूवात झाली होती. यात केळी, पपई, सोयाबीन, ज्वारी, कापूस तसेच इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. सुमारे दीड तास झालेल्या पावसादरम्यान गारपीट झाल्याचे शेतकर्यांचे म्हणणे होते. वादळामुळे बोरद येथील कालुसिंग पवार व श्रीराम पाटील यांच्यासह इतर घरांचे पत्रे उडाले. तर चंदू जीवन मराठे, नारायण मराठे, गुलाबसिंग राजपूत, राहुल पाटील, संदीप पाटील, अरुण पाटील यांच्या केळी, पपईसह विविध पिकांचे नुकसान झाले. नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर बोरदचे तलाठी विलास चाैरे, मंडळाधिकारी मायाबाई मराठे, कृषी सहायक चंद्रप्रकाश पावरा यांनी या भागात भेटी देत पाहणी करुन पंचनामे केले. दरम्यान परीसरातील १४ शेतकरी आणि दोन घरांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यांच्या अहवालात म्हटले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गारपीट झाल्याच्या माहितीचे मात्र त्यांनी खंडन केले आहे. शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार मात्र गारपीट झाल्याने नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.