शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

कंधार तालुका टॅंकरमुक्त करणार

By admin | Updated: January 30, 2015 14:42 IST

कंधार जलयुक्त शिवार अभियान तालुक्यात मोठय़ा प्रमाणात राबवण्यात येऊन तालुका टंचाईमुक्त करण्याचा निर्धार कंधार-लोहाचे आ. प्रतापराव पा. चिखलीकर यांनी केला.

 

बारुळ : कंधार जलयुक्त शिवार अभियान तालुक्यात मोठय़ा प्रमाणात राबवण्यात येऊन तालुका टंचाईमुक्त करण्याचा निर्धार कंधार-लोहाचे आ. प्रतापराव पा. चिखलीकर यांनी केला. सर्वांसाठी पाणीटंचाई मुक्त महाराष्ट्र २0१९ जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामाचे २0१४-२0१५ महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना वनपरीक्षेत्र अधिकारी मुखेडच्यावतीने सलग समतल चर, कंधार तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने ढाळीचे बांध, लघु सिंचनच्यावतीने साखळी बंधारा, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत एच.डी.पी.ई पाईपाचे वाटप तसेच ठिबक सिंचन, योजने अंतर्गत दोन लाभार्थ्यांना पूर्व संमती देण्यात आली. अशा विविध योजनेचा प्रारंभ चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येऊन मौजे आलेगाव येथील पाण्याचा ताळेबंद डिजिटल होल्डींगचे उद््घाटन केले.  अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अश्‍विनी पाटील तर प्रमुख पाहुणे जि. प. चे माजी सभापती प्रवीण पाटील, प्रणिता देवरे, सभापती सोनाली ढगे, जि. प. सदस्य कुशावती भिसे, कार्यकारी अभियंता माधवराव उप्पलवाड, तालुका कृषी अधिकारी गायकवाड, लागवड अधिकारी शेख, नायब तहसीलदार चव्हाण, प्रा. किशन डफडे, सुधाकर कांबळे, सरपंच घोरबांड, कदम वर्तळे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सरपंच बालाजी वर्ताळे, चेअरमन बापूराव मोरे, प्रकाश मोरे, मंडळ कृषी अधिकारी मन्नान शेख, कृषी सहाय्यक देशमुख, परमेश्‍वर मोरे, मेडपलवार, गुट्टे, किर्तेवार, मोरेगावकर यांनी परिश्रम घेतले. /(वार्ताहर)