शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांची रिफंडसाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रकोपात आपली यात्रा रद्द करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे तिकिाटच्या रिफंडसाठी भटकंती करावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रकोपात आपली यात्रा रद्द करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे तिकिाटच्या रिफंडसाठी भटकंती करावी लागत आहे. इतवारी रेल्वे स्टेशनवर तिकीट रद्द करण्यास येणाऱ्या प्रवाशांना रिफंड केले जात नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असल्याचा आरोप भारतीय यात्री केंद्राचे सचिव व मध्य रेल्वेचे झेडआरयूसीसी सदस्य बसंत कुमार शुक्ला यांनी लावला आहे.

इतवारी स्टेशनवरून रिफंडसाठी मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना पाठविले जात आहे. कोरोना संक्रमणामुळे गांधीबाग व इतवारी क्षेत्र सील करण्यात आले आहे. शिवाय, इतवारी ते नागपूर स्टेशनचे अंतर सहा किलोमीटर आहे. अशा स्थितीत इतवारी आरक्षण केंद्रावरच रिफंड सुविधा का उपलब्ध केली जात नाही. प्रवाशांना आपले तिकीट रद्द करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शुक्ला यांनी याबाबतची तक्रार दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक विकास कश्यप यांच्याकडे केली आहे. सोबतच इतवारी स्टेशनवर अशा प्रकारे अनेकवेळा व्यवहार होत असतो. याचे पुरावेही त्यांच्याजवळ असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. इतवारी रेल्वे स्टेशनवरच तिकीट रिफंड करण्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी कश्यप यांच्याकडे केली आहे.