शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

ओळख इतिहासकारांची

By admin | Updated: November 14, 2014 21:34 IST

एलफिन्स्टनभारतावर ब्रिटिश शासन प्रस्थापित असणे ही अत्यंत आवश्यक असलेली घटना होती, असे मानणार्‍या एलफिन्स्टनने भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन पूर्वग्रहदूषित, गैरसमजुतीवर आधारित

एलफिन्स्टनभारतावर ब्रिटिश शासन प्रस्थापित असणे ही अत्यंत आवश्यक असलेली घटना होती, असे मानणार्‍या एलफिन्स्टनने भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन पूर्वग्रहदूषित, गैरसमजुतीवर आधारित लिहिलेल्या इतिहासाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. १७९५ मध्ये तो भारतात आला. मराठी सत्ता नष्ट करण्याच्या प्रयत्नात त्याचे योगदान होते. मुंबई प्रांताचा तो गव्हर्नर होता. सन १८२७ मध्ये स्वेच्छानवृत्ती घेतल्यानंतर त्याने ‘मिल’चा ग्रंथ वाचला. जोन्स आणि प्रिन्सेप यांचे लिखाण अभ्यासले. त्याने भारताचे प्रत्यक्ष ज्ञान मिळविले. ३0 वर्षे भारतात वास्तव्य असलेल्या एलफिन्स्टनला उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास करून इतिहास लिहिणे शक्य झाले. लिखाणासाठी आवश्यक असणारी सर्व साधनसामग्री गोळा करून तो मायदेशी परत गेला. १८३४ मध्ये भारताचा इतिहास लिहिण्यास सुरुवात केली. १८४१ मध्ये त्याचा ' History of muhammadan India' हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याचा राजकीय इतिहासापेक्षा सांस्कृतिक इतिहासावर भर होता. घटनांचे तपशील-वर्णन त्याने केले नसून, महत्त्वाच्या राजवंशांची कालनिश्‍चिती त्याने पुराणांच्या आधारे केली.  कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्याने भारतातील शासनव्यवस्था, समाजव्यवस्था, चालीरीती, धर्म, साहित्य, तत्त्वज्ञान, कला, व्यापार, परदेशी व्यापार, उद्योग यांची माहिती त्याने दिली. 
- प्रा. श्रुती भातखंडे
(लेखिका इतिहासाच्या अभ्यासक आहेत.)