शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

ओळख इतिहासकारांची

By admin | Updated: November 14, 2014 21:34 IST

एलफिन्स्टनभारतावर ब्रिटिश शासन प्रस्थापित असणे ही अत्यंत आवश्यक असलेली घटना होती, असे मानणार्‍या एलफिन्स्टनने भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन पूर्वग्रहदूषित, गैरसमजुतीवर आधारित

एलफिन्स्टनभारतावर ब्रिटिश शासन प्रस्थापित असणे ही अत्यंत आवश्यक असलेली घटना होती, असे मानणार्‍या एलफिन्स्टनने भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन पूर्वग्रहदूषित, गैरसमजुतीवर आधारित लिहिलेल्या इतिहासाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. १७९५ मध्ये तो भारतात आला. मराठी सत्ता नष्ट करण्याच्या प्रयत्नात त्याचे योगदान होते. मुंबई प्रांताचा तो गव्हर्नर होता. सन १८२७ मध्ये स्वेच्छानवृत्ती घेतल्यानंतर त्याने ‘मिल’चा ग्रंथ वाचला. जोन्स आणि प्रिन्सेप यांचे लिखाण अभ्यासले. त्याने भारताचे प्रत्यक्ष ज्ञान मिळविले. ३0 वर्षे भारतात वास्तव्य असलेल्या एलफिन्स्टनला उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास करून इतिहास लिहिणे शक्य झाले. लिखाणासाठी आवश्यक असणारी सर्व साधनसामग्री गोळा करून तो मायदेशी परत गेला. १८३४ मध्ये भारताचा इतिहास लिहिण्यास सुरुवात केली. १८४१ मध्ये त्याचा ' History of muhammadan India' हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याचा राजकीय इतिहासापेक्षा सांस्कृतिक इतिहासावर भर होता. घटनांचे तपशील-वर्णन त्याने केले नसून, महत्त्वाच्या राजवंशांची कालनिश्‍चिती त्याने पुराणांच्या आधारे केली.  कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्याने भारतातील शासनव्यवस्था, समाजव्यवस्था, चालीरीती, धर्म, साहित्य, तत्त्वज्ञान, कला, व्यापार, परदेशी व्यापार, उद्योग यांची माहिती त्याने दिली. 
- प्रा. श्रुती भातखंडे
(लेखिका इतिहासाच्या अभ्यासक आहेत.)