शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

वजन काट्यांची दुरुस्ती थांबवणार!

By admin | Updated: February 25, 2015 02:40 IST

राज्यातील वजनकाटे दुरुस्त करणाऱ्या परवानाधारक दुरुस्तकांनी १ मार्चपासून वजन काट्यांची दुरुस्ती थांबवण्याचा इशारा दिला आहे

मुंबई : राज्यातील वजनकाटे दुरुस्त करणाऱ्या परवानाधारक दुरुस्तकांनी १ मार्चपासून वजन काट्यांची दुरुस्ती थांबवण्याचा इशारा दिला आहे. वैध मापनशास्त्र विभागाच्या नियंत्रकांनी काढलेले निर्देश कायद्याविरोधात असून, त्यामुळे दुरुस्तकांना काम करणे कठीण झाल्याचा महाराष्ट्र राज्य वजने-मापे परवानाधारक संघटनेने केला आहे. दुरुस्तकांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने मंगळवारी आझाद मैदानात मोर्चाही काढला.गेल्या तीन पिढ्यांपासून परवानाधारक दुरुस्तक कोणतेही वजन, काटा, माप दुरुस्तीचे काम करीत आहेत. मानक दुरुस्त केल्यानंतर ते व्यापाऱ्याला परत करण्याआधी त्याची फेरपडताळणी आणि मुद्रांकन शुल्क भरणे दुरुस्तकांना बंधनकारक असल्याचा संघटनेचा दावा आहे. मात्र वैध मापनशास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांनी केंद्रीय वैधमापन शास्त्र कायदा २००९ आणि महाराष्ट्र वैध मापनशास्त्र नियम २०११ या कायद्यांविरोधात जात फेरपडताळणी आणि नोंदणी शुल्क दुरुस्तकांनी भरू नये, असे निर्देश दिले आहेत. शिवाय शुल्क भरणाऱ्या दुरुस्तकांविरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे वजनकाटे दुरुस्त करून शुल्क भरले नाही, तर कारवाईची भीती दुरुस्तकांत निर्माण झाल्याचे संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गिरजाकांत उपाध्याय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)