शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
4
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
5
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
6
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
7
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
8
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
9
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
10
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
11
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
12
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
13
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
14
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
15
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
16
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
17
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
18
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
19
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
20
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?

VIDEO- अकोल्याचा असदगड मोजतोय शेवटच्या घटका

By admin | Updated: October 28, 2016 20:26 IST

एकेकाळी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या असदगड किल्ल्याची दुर्दशा झाली आहे.

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 28 - एकेकाळी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या असदगड किल्ल्याची दुर्दशा झाली आहे. गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या या किल्ल्याची भिंत ढासळली असून, बुरुजही कमकुवत झाले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या अनास्थेमुळे एकेकाळी अभेद्यपणे उभा असलेला हा किल्ला आता शेवटच्या घटका मोजत आहे. अकोलसिंग नावाच्या राजपूत सरदाराच्या नावावरून अकोला हे नाव पडले आहे. अकोलसिंग राजाने अकोला गावाच्या सुरक्षेसाठी संरक्षक भींत बांधली होती. त्यानंतर औरंगजेबाच्या काळात त्याचा सरदार असद खान याने मोर्णा नदीच्या काठावर १६९७ मध्ये येथे किल्ला बांधला. त्याच्या नावावरून हा किल्ला असदगड म्हणून ओळखला जातो. काळाच्या ओघात या किल्ल्याचे महत्व कमी होत गेले. आता या किल्ल्याची पार दुरवस्था झाली आहे. किल्ल्यावर आझाद पार्क उभारण्यात आला आहे. परंतु या पार्ककडे स्थानिक प्रशासनाचे फारसे लक्ष नाही. किल्ल्याची पश्चिमेकडील भींत कोसळली आहे. किल्ल्याला लागूनच मोर्णा नदी वाहते. किल्ल्याभोवती काटेरी झुडपे वाढली आहेत. किल्ल्यावरही अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. अकोल्याची गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला आता दुरवस्थेत आहे. किल्ल्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. किल्ल्याची डागडुजी करून संरक्षक भींत बांधण्याची दुर्गप्रेमी नागरिकांची मागणी आहे. किल्ल्याकडे लक्ष न दिल्यास हा हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही