शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
3
"पाती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप
4
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
5
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
6
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
7
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
8
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
9
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
10
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
11
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
12
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
13
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
14
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
15
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
16
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
17
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
18
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
19
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
20
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा

‘वाजपेयींना कॉँग्रेसच्या काळात सन्मान मिळायला हवा होता’

By admin | Updated: December 26, 2014 04:22 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना काँग्रेसच्या कार्यकाळात ‘भारतरत्न’ सन्मान मिळाला असता तर अधिक आनंद झाला

मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना काँग्रेसच्या कार्यकाळात ‘भारतरत्न’ सन्मान मिळाला असता तर अधिक आनंद झाला असता, अशा शब्दांत उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. अझिझ कुरेशी यांनी या भावना व्यक्त केल्या.कुरेशी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. राजभवनात गुरुवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वाजपेयींना ‘भारतरत्न’ जाहीर झाल्याचा आनंद झाला. काँग्र्रेसचा कार्यकर्ता असल्यापासून आपण तशी मागणी करत होतो. वाजपेयींना ‘भारतरत्न’ दिल्याने या पुरस्काराचा सन्मान वाढला असल्याचे ते म्हणाले.वस्तुत: मोदी सरकारच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय व्हायला हवा होता, असेही ते म्हणाले. गेल्या वर्षी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ने सन्मानित केले गेले. यासंदर्भात कुरेशी म्हणाले, सचिनच्या आधी हॉकीपटू ध्यानचंद यांना हा सन्मान मिळायला हवा होता. ढगफुटीने वाताहत झालेल्या उत्तराखंडमध्ये पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. मात्र केदारनाथला जुने वैभव प्राप्त करून देण्यास पाच वर्षे लागतील, असेही कुरेशी म्हणाले. धर्मांतर वाद अनावश्यकधर्मांतरावरून सुरू असणारा वादंग अनावश्यक आहे. भारतात फक्त गरीब व श्रीमंत हेच दोन धर्म आहेत. ही आर्थिक दरी भरून काढल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)