शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

प्लॅस्टिकमधील औषधे घातक !

By admin | Updated: December 8, 2014 03:00 IST

काच फुटण्याच्या भीतीने अनेक वस्तू या प्लॅस्टिकच्या वापरल्या जातात. हेच प्रमाण मानून द्रव औषधांसाठीही प्लॅस्टिकच्या बाटल्या सर्रासपणे वापरल्या जातात

मुंबई : काच फुटण्याच्या भीतीने अनेक वस्तू या प्लॅस्टिकच्या वापरल्या जातात. हेच प्रमाण मानून द्रव औषधांसाठीही प्लॅस्टिकच्या बाटल्या सर्रासपणे वापरल्या जातात. मात्र औषधांसाठी प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या होणाऱ्या वापरामुळे ते आरोग्यास घातक ठरू शकते, असे अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधनांतून समोर आले आहे. यामुळेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘अ‍ॅक्ट इंडिया’ अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गतच लहान मुले, वृद्ध तसेच गरोदर महिला आणि प्रजननशील वयोगटातील महिलांसाठीच्या औषधांची प्राथमिक साठवणूक पॉलिथिलिन टेरेफॅलेट्स किंवा प्लॅस्टिक कंटेनर्समध्ये करण्यास प्रतिबंध करण्याची शिफारस ड्रग्ज टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी बोर्डने केली आहे. या प्लॅस्टिक बॉटल्सच्या २० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानात असल्यास विशिष्ट तपासण्या केल्या जातात. भारतात सर्वसाधारण तापमान हे २० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. या बाटल्यांमध्ये औषध दीर्घकाळ साठवल्याने त्यात विषारी घटक उतरतात. प्लॅस्टिकचे विघटन होण्यास ३०० वर्षे जावी लागतात. काच कशातही मिसळत नसल्याने काचेच्या बाटल्या वापरणे योग्य ठरते, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. जयेश लेले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)