शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

फक्त प्रचार, बाकी स्वैराचार

By admin | Updated: September 28, 2014 01:28 IST

लालबहादूर शास्त्नी. कै. पंडित नेहरू यांच्या उत्तर प्रदेशातील सभांच्या नियोजनाची जबाबदारीही कै. लालबहादूर शास्त्नी यांच्यावरच होती.

वर्ष 1936-37 : प्रांतिक स्वायत्तता कायद्यानंतरच्या उत्तर भारतातील निवडणुका. काँग्रेस पक्षाचे प्रचार समन्वयक होते कै. लालबहादूर शास्त्नी. कै. पंडित नेहरू यांच्या उत्तर प्रदेशातील सभांच्या नियोजनाची जबाबदारीही कै. लालबहादूर शास्त्नी यांच्यावरच होती. प्रचाराचं काम संपल्यावर रात्नी शिरस्त्यानुसार कार्यकत्र्याचं चहापाणी उरकलं. त्याचं एकूण बिल झालं अडीच रु पये. शास्त्नींच्या खिशात पैसेच नव्हते. नेहरूंच्या खिशातही झाडून झटकून जेमतेम सव्वा रु पया निघाला. मग काय, दादाबाबा करून हात जोडून त्या दमडय़ा कशाबशा धाबामालकाच्या हातावर ठेवून मंडळी पुढच्या प्रचाराला रवाना झाली.  
 
वर्ष 195क् : क:हाड लोकसभा मतदारसंघ. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी लढवलेली निवडणूक. यशवंतरावांविरुद्ध शेकापचे केशवराव पवार लढत होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी अवघा महाराष्ट्र पेटलेला. याच कळीच्या मुद्दय़ाला धरून सगळा प्रचार. अभ्यासपूर्ण आणि संयत यशवंत वाणीला छेद देत धारदार केशव वक्तव्य.  परिणाम केशवराव पवार केवळ एकशे आठ मतांनी पराभूत. पण यशवंतराव हवेत गेले नाहीत. लगोलग दुस:या दिवशी ते स्वत:हून केशवराव पवारांच्या घरी गेले. केशवरावांच्या आईच्या पाया पडले. त्यांचाही आशीर्वाद घेतला. 
 
वर्ष 1952 : भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका. प्रगती आणि गती या मुद्दय़ाला धरूनच प्रचार. प्रथमच देशभर लोकसभा व विधानसभांसाठी वयस्क मतदानाच्या अधिकाराचा वापर. कोटय़वधी भारतीयांचे आत्यंतिक उत्साहात मतदान. देशाच्या पहिल्या चार निवडणुकांत, विधानसभा आणि लोकसभासाठीच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या. ‘अरे ला कारे’ न करता प्रचार. त्यामुळे विरोधी बाकांवरही मातब्बर मंडळी. चुकीच्या निर्णयांना चाप. परखड विरोध. निर्भय वावर. हे सगळेच नव्या निवडणूक प्रचाराने मारून टाकले. नवी ‘द्या आणि घ्या’ पद्धत रु जवली. किंबहुना प्रघात म्हणून अंगवळणी पाडली. या सगळ्याचा प्रत्यय इंदिरापर्वात विशेष जाणवला ! 
 
नरेंद्र मोदी : आमच्या देशाचे विद्यमान पंतप्रधान. तुफानी लाट होऊन मतदारांना सामोरे आले. आठवतं का बघा, गुजरात विधानसभा निवडणूक. केशुभाई पटेल यांनी बंड करून स्वतंत्न पक्ष स्थापन केला. मोदींना आव्हान दिले. मात्न निवडणुकीत केशुभाईंचा पार धुव्वा उडाला. मोदी हे गुजरातचे पुन्हा मुख्यमंत्नी झाले. मुख्यमंत्नी झाल्या झाल्या मोदी आधी केशुभाईंकडे गेले. त्यांच्या पाया पडले, आशीर्वाद घेतला. 
 
वर्ष 1967  : लोकसभा निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. मोठय़ा प्रमाणात हिंसाचार झाला, घडवला गेला. दस्तूरखुद्द इंदिरा गांधींना दगड मारला गेला. प्रचाराची पातळी एकदमच घसरली. तोच वसा आजही आणि त्याहीपेक्षा खाली घसरून चालवला जात आहे. उदाहरण. सत्तेचाळीस-अठ्ठेचाळीस वर्षापेक्षा जास्तीचा सक्रिय सत्तानुभव. भूकंपनीय राजकीय बुद्धी म्हणूनच कदाचित अधिक ख्यातकीर्त. 
 
शरद पवार : संयमाने बोलण्याचा यशवंतरावांचा वसा. पवारसाहेबांसारख्या अभ्यासू, सर्वव्यासंगी आणि अनेकार्थाने समाजाभिमुख अशा या नेत्याने, बोटावरची मतदान केल्याची शाई पुसून दोनदा मतदान करण्याचा सल्ला भर सभेत दिला. आता यावर त्यांचं म्हणणं आहे, की ते उपरोधानं होतं. असेल, पण या देशातल्या पवारसाहेबांसारख्याच नेत्यांनी तमाम राजकारणाचं उपरोधी वागणं लोकांच्या आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या अंगवळणी पाडलंय का ?  
 
6/क्1/1975 : मुंबई प्रजासमाजवादी पक्षाची बंडखोरी. संयुक्त महाराष्ट्र हाच निवडणुकीचा मुद्दा. लालबागच्या सभेत आचार्य अत्ने गर्जत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात जास्तीत जास्त त्याग लालबागच्या कामगारांनी केला आहे. एकशे पाच हुतात्म्यांपैकी बावीस हुतात्मे लालबागचे आहेत. महाराष्ट्राची मुंबई महाराष्ट्राला दिली असती तर गंगा आटली असती का कुतुबमिनार कोसळला असता, का हिमालय थिजला असता? या काँग्रेसवाल्यांना जनमताची किंमत राहिली नाही. द्विभाषिक राज्य उलथून पाडणो हेच आमचे एकमेव ध्येय! घोषणा आचार्य अत्ने यांची होती. परिणाम समोर आहेत. 
 
-राजेंद्र शिखरे