शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

धार्मिक दुफळीला शासनाचे खतपाणी

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

सध्या समाजात धार्मिक दुफळी करण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे व याची सर्व सूत्रे नागपूरवरून हलविली जात असल्याचा

अमरावती : सध्या समाजात धार्मिक दुफळी करण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे व याची सर्व सूत्रे नागपूरवरून हलविली जात असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत केला. अधिकारी काम करीत नाहीत, ही नेहमीचीच ओरड आहे. मात्र, सरकार अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवित आहे. मंत्रिमंडळ बैठकीचा दिवस वगळता एकही मंत्री मुंबईला थांबत नाही. त्यांना त्यांचे मतदारसंघ असुरक्षित वाटतात. यामुळे राज्याचा विकास ठप्प झाला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. व्यापारी कर देत नाही, म्हणून शासनाने एलबीटी बंद केला. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर सात हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. हे पैसे शेतकऱ्यांना दिले असते, तर शेतकरी सावरले गेले असते. शेतकऱ्यांना उघडे टाकू नका, असे चव्हाण यांनी सांगितले. पत्रपरिषदेला महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा चारुलता टोकस व अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्याचे तुकडे करू नकामहाराष्ट्र समृद्ध आहे. याचे तुकडे करू नका, लहान राज्य केल्याने विकास कसा साधणार हे पटवून द्यावे, राज्याच्या एकूण उत्पन्नापैकी ७५ टक्के हिस्सा ४ महानगरातून मिळतो. यासाठी विदर्भ कमी पडतो, असे चव्हाण यांनी सांगितले.