शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

धार्मिक दुफळीला शासनाचे खतपाणी

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

सध्या समाजात धार्मिक दुफळी करण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे व याची सर्व सूत्रे नागपूरवरून हलविली जात असल्याचा

अमरावती : सध्या समाजात धार्मिक दुफळी करण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे व याची सर्व सूत्रे नागपूरवरून हलविली जात असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत केला. अधिकारी काम करीत नाहीत, ही नेहमीचीच ओरड आहे. मात्र, सरकार अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवित आहे. मंत्रिमंडळ बैठकीचा दिवस वगळता एकही मंत्री मुंबईला थांबत नाही. त्यांना त्यांचे मतदारसंघ असुरक्षित वाटतात. यामुळे राज्याचा विकास ठप्प झाला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. व्यापारी कर देत नाही, म्हणून शासनाने एलबीटी बंद केला. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर सात हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. हे पैसे शेतकऱ्यांना दिले असते, तर शेतकरी सावरले गेले असते. शेतकऱ्यांना उघडे टाकू नका, असे चव्हाण यांनी सांगितले. पत्रपरिषदेला महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा चारुलता टोकस व अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्याचे तुकडे करू नकामहाराष्ट्र समृद्ध आहे. याचे तुकडे करू नका, लहान राज्य केल्याने विकास कसा साधणार हे पटवून द्यावे, राज्याच्या एकूण उत्पन्नापैकी ७५ टक्के हिस्सा ४ महानगरातून मिळतो. यासाठी विदर्भ कमी पडतो, असे चव्हाण यांनी सांगितले.