शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

स्वतंत्र भारतात सावरकरांची अवहेलना-मोहन भागवत

By admin | Updated: February 27, 2015 02:50 IST

स्वतंत्र भारतात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या वाटेला अवहेलनाच आली. स्वातंत्र्यानंतर गांधी हत्येचा लाजिरवाणा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

मुंबई: स्वतंत्र भारतात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या वाटेला अवहेलनाच आली. स्वातंत्र्यानंतर गांधी हत्येचा लाजिरवाणा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तर, ज्या अंदमानात त्यांनी कारावास भोगला त्या अंदमानात त्यांच्या विचारांचा फलकसुध्दा अपमानकारक पध्दतीने काढण्यात आला. समाजाने केलेल्या अवहेलनेनंतरही ते व्यक्ति म्हणून स्वाभिमानानेच जगले, असे परखड मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.सावरकरांच्या पन्नासाव्या आत्मार्पण दिनानिमित्त सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जांबुवतराव धोटे, स्मारकाचे अरुण जोशी आदी उपस्थित होते. भागवत म्हणाले की, स्वतंत्र भारतात सावरकरांची अवहेलना झाली, तरी त्यांनी या समाजाच विचार केला आणि त्यासाठीच सावरकर जगले. समाजाच्या दोषांबद्दल फटकार जरूर लगावली, पण त्याचा कधी अधिक्षेप होवू दिला नाही. इंग्रजांनी भारतीय समाजात पेरलेले भ्रम दूर करून समाजाला कर्तव्याचा बोध करु न दिला. सावरकरांनी केवळ विचार मांडले नाही तर तसे जगले. पक्ष, व्यक्तिगत हिताचा त्यांनी कधी विचारही केला नाही, मांडला तो केवळ समग्र राष्ट्राचा विचार. सावरकरांनी इंग्रजांनी भारतीय समाजात पेरलेला भ्रम दूर केला. कालसापेक्ष व्याख्या करतानाच हिंदुत्वाभोवती चिकटलेला संकुचितपणा दूर करण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्याचे भागवत यांनी सांगितले.(प्रतिनिधी)