शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

स्वतंत्र भारतात सावरकरांची अवहेलना-मोहन भागवत

By admin | Updated: February 27, 2015 02:50 IST

स्वतंत्र भारतात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या वाटेला अवहेलनाच आली. स्वातंत्र्यानंतर गांधी हत्येचा लाजिरवाणा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

मुंबई: स्वतंत्र भारतात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या वाटेला अवहेलनाच आली. स्वातंत्र्यानंतर गांधी हत्येचा लाजिरवाणा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तर, ज्या अंदमानात त्यांनी कारावास भोगला त्या अंदमानात त्यांच्या विचारांचा फलकसुध्दा अपमानकारक पध्दतीने काढण्यात आला. समाजाने केलेल्या अवहेलनेनंतरही ते व्यक्ति म्हणून स्वाभिमानानेच जगले, असे परखड मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.सावरकरांच्या पन्नासाव्या आत्मार्पण दिनानिमित्त सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जांबुवतराव धोटे, स्मारकाचे अरुण जोशी आदी उपस्थित होते. भागवत म्हणाले की, स्वतंत्र भारतात सावरकरांची अवहेलना झाली, तरी त्यांनी या समाजाच विचार केला आणि त्यासाठीच सावरकर जगले. समाजाच्या दोषांबद्दल फटकार जरूर लगावली, पण त्याचा कधी अधिक्षेप होवू दिला नाही. इंग्रजांनी भारतीय समाजात पेरलेले भ्रम दूर करून समाजाला कर्तव्याचा बोध करु न दिला. सावरकरांनी केवळ विचार मांडले नाही तर तसे जगले. पक्ष, व्यक्तिगत हिताचा त्यांनी कधी विचारही केला नाही, मांडला तो केवळ समग्र राष्ट्राचा विचार. सावरकरांनी इंग्रजांनी भारतीय समाजात पेरलेला भ्रम दूर केला. कालसापेक्ष व्याख्या करतानाच हिंदुत्वाभोवती चिकटलेला संकुचितपणा दूर करण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्याचे भागवत यांनी सांगितले.(प्रतिनिधी)