शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

तब्बल ८ महिन्यांपासून बदलापुरात पाणीगळती

By admin | Updated: April 30, 2016 03:01 IST

राज्यात पाणी टंचाइचे तीव्र संकट असतांना बदलापुरात मात्र, ८ महिन्यांपासून फुटलेली जलवाहिनी दुरूस्तच केलेली नाही.

बदलापूर : राज्यात पाणी टंचाइचे तीव्र संकट असतांना बदलापुरात मात्र, ८ महिन्यांपासून फुटलेली जलवाहिनी दुरूस्तच केलेली नाही. जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जीवन प्राधिकरणच्या वालिवली गावात जाणारी जलवाहिनी फुटली असून त्यातून दररोज हजारो लीटर शुद्ध पाणी गटारात वाहून जात आहे. ग्रामस्थांनी याबाबत वारंवार जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे तक्र ार करूनही त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. येथे सकाळी ५ वाजता पाणी येते ते साडे सात पर्यंत असते. त्यामुळे सुमारे अडीच तास हे पाणी वाया जात आहे. तर बेलवली भागात रस्त्याचे काम सुरु असतांना तिथेही जलवाहिनी फुटली असून ती दुरु स्त नकेल्याने त्यातूनही हजारो लीटर पाणी वाहून जात आहे. एकीकडे पाणी कमी आहे म्हणून शहरात पाणी कपात सुरु आहे तर दुसरीकडे जीवन प्राधिकरणच्या अनागोंदी कारभारामुळे पाणी फुकट जात आहे. याबात नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)