शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अणुऊर्जाच तारणार!

By admin | Updated: April 22, 2015 04:16 IST

पृथ्वीवरील मनुष्यप्राण्याचा आर्थिक विकास झपाट्याने होत असला तरी त्याच्या गरजा सातत्याने वाढत आहेत. भविष्यात या गरजा अधिक वाढणार असून

सचिन लुंगसे, मुंबईपृथ्वीवरील मनुष्यप्राण्याचा आर्थिक विकास झपाट्याने होत असला तरी त्याच्या गरजा सातत्याने वाढत आहेत. भविष्यात या गरजा अधिक वाढणार असून, भविष्यकाळातील ऊर्जेची टंचाई लक्षात घेता अणुऊर्जा आणि सौरऊर्जा मनुष्यप्राण्याला दिलासा देईल, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. अणुऊर्जा विकासासह पर्यावरणालाही पूरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सध्या देशासह राज्यात विजेची टंचाई आहे. विजेच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. शिवाय भारनियमनही सुरूच असून, विजेचे दरही प्रतियुनिट गगनाला भिडल्याने उद्योजकांसह सर्वसामान्य वीजग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. कोळसा, तेल आणि वायू असे वीजनिर्मितीचे नैसर्गिक स्रोत आटत चालले आहेत. तसेच त्यापासून होत असलेल्या प्रदूषणामुळे वसुंधरेचा गळा घोटला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘जागतिक वसुंधरा दिना’चे औचित्य साधत ‘लोकमत’ने वसुंधरा दिन, पर्यावरण आणि अणुऊर्जा या विषयांचा समन्वय साधत अनिल काकोडकर यांच्याशी संवाद साधला.या वेळी अनिल काकोडकर म्हणाले की, भारतासारख्या विकसनशील देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तिसरीकडे सुबत्तादेखील वाढत आहे. त्यामुळे साधनसंपत्तीवर ताण येतो. आजघडीला ऊर्जेची गंभीर परिस्थिती आहे. वातावरणात बदल होत आहेत. काही काळाने यात आणखी वाढ होणार आहेत. विशेष म्हणजे, ही वस्तुस्थिती आपणास माहीत असूनही आपण ते स्वीकारत नाही आहोत.