शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

अणुऊर्जाच तारणार!

By admin | Updated: April 22, 2015 04:16 IST

पृथ्वीवरील मनुष्यप्राण्याचा आर्थिक विकास झपाट्याने होत असला तरी त्याच्या गरजा सातत्याने वाढत आहेत. भविष्यात या गरजा अधिक वाढणार असून

सचिन लुंगसे, मुंबईपृथ्वीवरील मनुष्यप्राण्याचा आर्थिक विकास झपाट्याने होत असला तरी त्याच्या गरजा सातत्याने वाढत आहेत. भविष्यात या गरजा अधिक वाढणार असून, भविष्यकाळातील ऊर्जेची टंचाई लक्षात घेता अणुऊर्जा आणि सौरऊर्जा मनुष्यप्राण्याला दिलासा देईल, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. अणुऊर्जा विकासासह पर्यावरणालाही पूरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सध्या देशासह राज्यात विजेची टंचाई आहे. विजेच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. शिवाय भारनियमनही सुरूच असून, विजेचे दरही प्रतियुनिट गगनाला भिडल्याने उद्योजकांसह सर्वसामान्य वीजग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. कोळसा, तेल आणि वायू असे वीजनिर्मितीचे नैसर्गिक स्रोत आटत चालले आहेत. तसेच त्यापासून होत असलेल्या प्रदूषणामुळे वसुंधरेचा गळा घोटला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘जागतिक वसुंधरा दिना’चे औचित्य साधत ‘लोकमत’ने वसुंधरा दिन, पर्यावरण आणि अणुऊर्जा या विषयांचा समन्वय साधत अनिल काकोडकर यांच्याशी संवाद साधला.या वेळी अनिल काकोडकर म्हणाले की, भारतासारख्या विकसनशील देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तिसरीकडे सुबत्तादेखील वाढत आहे. त्यामुळे साधनसंपत्तीवर ताण येतो. आजघडीला ऊर्जेची गंभीर परिस्थिती आहे. वातावरणात बदल होत आहेत. काही काळाने यात आणखी वाढ होणार आहेत. विशेष म्हणजे, ही वस्तुस्थिती आपणास माहीत असूनही आपण ते स्वीकारत नाही आहोत.