शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

...तर सामान्यांच्या आवाक्यात घरे येतील

By admin | Updated: May 17, 2016 01:31 IST

शासनाने बांधकामक्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिल्यास बँकांकडून गृहप्रकल्पांना अर्थसाहाय्य वाढेल.

पुणे : सामान्यांना परवडणारी घरे ही आज स्वप्नवत गोष्ट वाटत आहे; परंतु शासनाने बांधकामक्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिल्यास बँकांकडून गृहप्रकल्पांना अर्थसाहाय्य वाढेल. घरांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होऊ शकेल. आगामी काळात गृहनिर्माण बांधणीसाठी जमिनीची यथायोग्य उपयुक्तता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधा, या गोष्टींमुळेही घरे सामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतील, असा सूर बांधकाम व्यावसायिक आणि वास्तूविशारद तज्ज्ञांकडून उमटला.वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४२ व्या ज्ञानसत्रात ‘सामान्यांना परवडणारी घरे' या विषयावर कै. अद्वैत बडवे स्मृती व्याख्यान’ झाले. वास्तुविशारद श्रीराम मोने व बांधकाम व्यावसायिक सुधीर दरोडे यांनी व्याख्यानात सहभाग घेतला. मोने म्हणाले, की मागणीप्रमाणे घरे निर्माण होत नसल्यामुळे शहरात झोपडपट्ट्या वाढत आहेत. २०२० पर्यंत शहरी भागात ४ कोटी घरांची गरज आहे. या तुलनेत बांधकामाचा वेग खूपच कमी आहे. सद्य:स्थितीत सुमारे २० कोटी जनता झोपडपट्टीसारख्या ठिकाणी राहते. त्यात दर वर्षी ४ हजारांची भर पडत असते. शहरातील झोपडपट्टीचे प्रमाण कमी करण्यासाठी १६ हजार घरांची गरज असताना केवळ ५ हजार घरे बांधली गेली, त्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला. परदेशात जमिनीच्या मर्यादेमुळे लहान घरे, भाड्याची घरे, स्टुडंट हाऊसिंग हे पर्याय उभे राहिले आहेत. जपानमध्ये कमीत कमी जागेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन घरे उभी करण्याचा प्रयोग सुरूच आहे. आपण जर भविष्यातही प्लॅस्टर आणि विटांचीच घरे हवीत ही मानसिकता बदलली नाही, तर आपण गरजेनुसार घरे निर्माण करण्याची स्पर्धा कधीच पूर्ण करू शकणार नाही. (प्रतिनिधी)