शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

कोल्हापूर फोटोओळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST

केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात मंगळवारी पुकारलेल्या देशव्यापी ‘भारत बंद’ला कोल्हापुरात चांगला प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ...

केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात मंगळवारी पुकारलेल्या देशव्यापी ‘भारत बंद’ला कोल्हापुरात चांगला प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौकात भाजप वगळता अन्य सर्व पक्षांनी एकत्रित येऊन केंद्र शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला. ‘शेतकरी चंपाची चंपी केल्याशिवाय राहणार नाहीत,’ अशा घोषणांनी आंदोलस्थळ दणाणून गेले. (आदित्य वेल्हाळ)

------------------------------------------------------------

फोटो : ०८ कोल्हापूर ०३

कोल्हापुरात ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. रस्त्यांवर वर्दळ होती; परंतु व्यवहार पूर्ण बंद होते. शहरातील मध्यवर्ती असलेल्या कपिलतीर्थ मार्केटमध्ये असा शुकशुकाट होता. (आदित्य वेल्हाळ)

------------------------------------------------------------

फोटो : ०८ कोल्हापूर ०४

कोल्हापुरात नेहमी गजबजलेल्या महाद्वार रोडवर बंदच्या काळात दिवसभर असा शुकशुकाट होता. दुकानांना कुलपे लागली होती. व्यापाऱ्यांनी एक दिवस घरीच थांबणे पसंत केले. (आदित्य वेल्हाळ)

------------------------------------------------------------

फोटो : ०८ कोल्हापूर ०५

कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली भवानी मंडपातून भगवी रॅली काढून ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. (आदित्य वेल्हाळ)

------------------------------------------------------------

फोटो : ०८ कोल्हापूर ०६

कोल्हापुरात मंगळवारी केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात बंद पाळण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी हे त्यामध्ये हातात नांगर घेऊनच सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल न घेणाऱ्या केंद्र सरकारच्या पाठीत नांगराचा सोगा घातल्याशिवाय देशभरातील शेतकरी आता गप्प बसणार नाहीत, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. (आदित्य वेल्हाळ)

------------------------------------------------------------

फोटो : ०८ कोल्हापूर ०७

भजी पे चर्चा...

कोल्हापुरात मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. या दोघांत तासभर ‘भजी पे चर्चा’ रंगली होती. (आदित्य वेल्हाळ)