शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

ग्रामसभांबाबत उद्या निर्णय होणार - हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनामुळे ग्रामसभांचा कामकाज ठप्प आहे, मात्र शेतकरी संघटनांसह इतर पक्षांनी ग्रामसभांबाबत मागणी केली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनामुळे ग्रामसभांचा कामकाज ठप्प आहे, मात्र शेतकरी संघटनांसह इतर पक्षांनी ग्रामसभांबाबत मागणी केली आहे. याबाबत उद्या, मंगळवारी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी दिली.

कोरोनामुळे मार्चपासून लॉकडाऊन केले होते. त्यानंतर टप्या-टप्याने लॉकडाऊन शिथील केल्याने जनजीवन पूर्ववत सुरू झाले. मात्र, गर्दी होऊ नये, यासाठी मोठ्या सभा, कार्यक्रमांना नियमावली घालून दिली होती. मात्र, ऑक्टोबरपासून राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत गेला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यानंतर ग्रामपंचायतीसह सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे ग्रामसभा सुरू कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी आपणास भेटून केली. आता कोरोनाचा संसर्ग कमी होत चालला आहे. त्यामुळे ग्रामसभा घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन आपण संबंधितांना दिल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. त्यानुसार उद्या, मंगळवारी ग्रामसभांबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.