शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

...तर बळिराजा समृद्ध होईल

By admin | Updated: November 21, 2015 00:15 IST

विनायक राऊत : किर्लोस कृषी विज्ञान रब्बी मेळाव्याचा समारोप

मालवण : कोकणच्या विकासात शेतीक्षेत्राचे स्थान मोठे आहे. दूध, अंडी, फळभाज्या व अन्य शेती उत्पादनात परावलंबी असलेल्या सिंधुदुर्गला स्वावलंबी आणि समृद्ध बनविण्यासाठी शेतीक्रांती महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांची मानसिकता बदलून व्यावसायिक शेतीकडे वळली पाहिजे. व्यावसायिक शेतीतून येथील शेतकरी राजा नक्कीच समृद्ध होईल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. भारतीय कृषी संशोधन परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस संचलित कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे आयोजित तीन दिवसीय रब्बी मेळावा-कृषी तंत्रज्ञान महोत्सवाची सांगता झाली. यावेळी अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, कल्याण-डोंबिवली नगरसेवक दशरथ घाडीगावकर, सुवर्ण कोकणचे सतीश परब, नगरसेवक गीते, संचालक बंडू सावंत, बाळासाहेब परुळेकर, नितीन सावंत, विज्ञान केंद्राचे पदाधिकारी, शेतकरी आणि कृषी अधिकारी उपस्थित होते. महामार्ग चौपदरीकरण, रेल्वे दुपदरीकरण, सावंतवाडी टर्मिनस, चिपी विमानतळ, कोस्टल रोड, कराड चिपळूण मार्गासह होणारा कोल्हापूर सोनवडे घाटमार्ग या मेगा प्रकल्पामुळे येत्या तीन वर्षांत रत्नागिरी, सिंधुदुर्गचा नकाशा निश्चितच बदललेला असेल. कोकण विकासाच्या राजमार्गावर स्वार होईल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)शासनाने शेतीला विकासाचा केंद्र्रबिंदू ठेवावासुधीर सावंत म्हणाले, कोकणात शेतीतून प्रगती करताना उत्पादनवाढ महत्त्वाची ठरणार आहे. शासनाने ‘मेक इन इंडिया’ आणि औद्योगिकरण हाच विकासाचा केंद्र्रबिंदू न ठेवता शेती, प्रगती आणि विकास यालाही महत्त्व दिले पाहिजे. शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाही याकडे गांभीर्याने पाहून १० ते २३ टक्क्यांपर्यंत दर मिळणाऱ्या शेतकऱ्याला सर्वाधिक दर मिळाल्यास ती खरी क्रांती ठरेल. भारतात स्वातंत्र्यानंतर नांगर धरणारा नेता अथवा बडा अधिकारी झाला नाही. त्यामुळे शेतीचा विकास मागे पडला, असेही सावंत म्हणाले. यावेळी अन्य मान्यवरांनीही आपले कृषी विषयक विचार मांडले. शासनाने शेतीला विकासाचा केंद्र्रबिंदू ठेवावासुधीर सावंत म्हणाले, कोकणात शेतीतून प्रगती करताना उत्पादनवाढ महत्त्वाची ठरणार आहे. शासनाने ‘मेक इन इंडिया’ आणि औद्योगिकरण हाच विकासाचा केंद्र्रबिंदू न ठेवता शेती, प्रगती आणि विकास यालाही महत्त्व दिले पाहिजे. शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाही याकडे गांभीर्याने पाहून १० ते २३ टक्क्यांपर्यंत दर मिळणाऱ्या शेतकऱ्याला सर्वाधिक दर मिळाल्यास ती खरी क्रांती ठरेल. भारतात स्वातंत्र्यानंतर नांगर धरणारा नेता अथवा बडा अधिकारी झाला नाही. त्यामुळे शेतीचा विकास मागे पडला, असेही सावंत म्हणाले. यावेळी अन्य मान्यवरांनीही आपले कृषी विषयक विचार मांडले.