शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:46 IST

कागल : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार दिलेला शब्द पाळत तर नाहीच, पण वीज बिलाबाबत दिलेला शब्द ...

कागल

: राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार दिलेला शब्द पाळत तर नाहीच, पण वीज बिलाबाबत दिलेला शब्द त्यांनी केवळ आठ दिवसांत फिरविला आहे, तसेच प्रोत्साहन अनुदानाबाबत कोणताच ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत, अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केली आहे.

राज्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यासाठी आठ दिवसापूर्वी स्थगिती दिली होती; मात्र अधिवेशन संपताच ही स्थगिती उठवली आहे. त्यांच्या या धोरणामुळे महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार राज्य शासनाकडून करण्यात आला आहे. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान व लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करण्यासाठीची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनात करून हे सरकार राज्यातील शेतकरी व ग्राहकांना दिलासा देईल, अशी आशा होती; परंतु यामध्येही सरकारने फसवणूक केली आहे. मराठा आरक्षण मुद्द्यांवरही सरकार अपयशी ठरले आहे.

चौकट

जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल!

थकबाकीदारांचे वीज कनेक्शन न तोडण्याचा आदेश मागे घेताच वीज कर्मचारी आज पहिल्या दिवशी या ग्राहकांच्या दारात जाऊन वीज कनेक्शन कापत आहेत. हा सर्वसामान्य जनतेवर फार मोठा अन्याय आहे. त्यामुळे कनेक्शन कट करणे तत्काळ थांबवा, अन्यथा सरकारला जनतेच्या फार मोठ्या रोषास सामोरे जावे लागेल, असेही घाटगे म्हणाले.

कृपया समरजित घाटगे यांचा फोटो छापावा.