शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

महामार्गावर पुन्हा एकदा गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काही महिने आधी जळगाव शहरात महामार्गावर लावलेले गतिरोधक हटवण्यात आले होते. त्यानंतर महामार्गाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काही महिने आधी जळगाव शहरात महामार्गावर लावलेले गतिरोधक हटवण्यात आले होते. त्यानंतर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. आता या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग वाढला आहे. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून महामार्ग प्राधिकरणाने अजिंठा चौफुलीच्या जवळ दोन गतिरोधकांची उभारणी केली आहे. त्यामुळे वेगाला लगाम बसणार आहे. आता त्यावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

महामार्गावर बॉम्बे बेकरीजवळ काही दिवस आधी अपघात झाला होता. मागून येणाऱ्या ट्रकच्या वेगामुळे हा अपघात झाल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी त्यावेळी केला होता. मात्र त्यामुळे सालारनगर, बॉम्बे बेकरीजवळ वेग कमी करण्यासाठी गतिरोधक बसवणे अपेक्षित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा ठेकेदार असलेल्या कंपनीने घटनास्थळापासून जवळपास अर्धा किमीपेक्षा जास्त अंतर असलेल्या ठिकाणी हे गतिरोधक बसवले आहेत. त्यामुळे सालारनगर परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.