शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

शहरात पावसाची जोरदार बॅटिंग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST

जळगाव : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर मंगळवारी सकाळपासून कायम होता. सकाळच्या सुमारास असलेल्या हलक्या ...

जळगाव : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर मंगळवारी सकाळपासून कायम होता. सकाळच्या सुमारास असलेल्या हलक्या स्वरूपाच्या पावसाने दुपारी व संध्याकाळी जोरदार बॅटिंग करीत जळगाव शहराला अक्षरश: झोडपून काढले. दुपारी आलेल्या पावसामुळे जळगावकरांची चांगलीच धांदल उडाली होती.

शनिवारी रात्री शहरासह तालुक्यात धुवाधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पावसाचे प्रचंड पाणी साचले होते. परिणामी, अनेकांना घराबाहेर पडण्यासाठी पाण्यातून वाट काढावी लागत होती. त्यातच मंगळवारीसुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. सकाळी नऊ वाजेनंतर शहरातील काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. नंतर हवेतील आर्द्रता वाढल्याने दुपारी पावसाचे आगमन झाले. शहर आणि उपनगरातही पावसाने हजेरी लावली. तासभर झालेल्या धुवाधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. शिवाजीनगर, खंडेरावनगर, पिंप्राळा-हुडको रोडसह गल्लीबोळांमध्ये पावसामुळे प्रचंड चिखल झाला होता. या चिखलातून वाट काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.