शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

राखी पौर्णिमेमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:34 IST

२२ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमा असून, या सणानिमित्त रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. सध्या बहुतांश गाड्यांना आरक्षणाचे वेटिंग असल्याचे ...

२२ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमा असून, या सणानिमित्त रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. सध्या बहुतांश गाड्यांना आरक्षणाचे वेटिंग असल्याचे सांगण्यात आले आहे.

दक्षिण - मध्य रेल्वे विभागातील जालना जंक्शन येथून राज्यातील पुणे, मुंबई, मनमाड, नाशिक, औरंगाबाद यांसह आंध्र, तेलंगणा व दक्षिण, उत्तर भारतात जाण्यासाठी २० ते २२ रेल्वे सुरू आहेत. पूर्वीपेक्षा ही संख्या कमी आहे. यातच पॅसेंजर रेल्वे सुरू नसल्याने विशेष एक्स्प्रेस रेल्वेवर प्रवाशांचा ताण वाढला आहे. ऐनवेळी आरक्षण करण्यासाठी आलेल्या अनेक प्रवाशांना विविध रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

जालना येथून राज्यातील विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. यात औरंगाबाद, मुंबई, पुणेकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

४० टक्के प्रवासी संख्या वाढली

n कोरोना काळात २० ते ३५ टक्के प्रवासी प्रवास करायचे: परंतु, सध्या ४० टक्क्यांनी प्रवासी संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे.

n डेमू या पॅसेंजर रेल्वेसह इतर एक्स्प्रेस गाड्यांनाही प्रवासी संख्या वाढलेली दिसून येत आहे.

n अनलॉकनंतर प्रवासी रेल्वेची संख्या वाढली नसली तरी ३५ ते ४० टक्के प्रवासी संख्या वाढली आहे. याचा फायदा रेल्वे प्रशासनाला होत आहे.