शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

हक्कांबद्दल जाणीव आवश्यक

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७० वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. तरी सुध्दा समाजातील अनेक लोकांना आपल्या अधिकारांची जाणीव नाही.

संजय पुराम : मानवाधिकार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन सालेकसा : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७० वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. तरी सुध्दा समाजातील अनेक लोकांना आपल्या अधिकारांची जाणीव नाही. जाणीव नसल्यामुळेच कमजोर वर्गातील पिडीतांची नेहमी आर्थिक व सामाजिक पिळवणूक होत राहीली. समाजातील घटकाचा विकास घडवायचा असेल तर मानवी हक्काबद्दल प्रत्येकाला जाणीव असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले. ते तालुक्यातील ग्राम झालिया येथे मानवाधिकार संघटनेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती देवराज वडगाये होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे, जिल्हा परिषद सदस्य विजय टेकाम, माजी पं.स.सभापती यादनलाल बनोठे, सरपंच मनोज दमाहे, उपसरपंच हेमराज सुलाखे, तंटामुक्त समिती अध्यक्ष धरमदास कुराहे, पोलीस पाटील कविता कुराहे, आयोगाचे जिल्हाध्यक्ष कुरैशी, लेखिका उषा किरण आत्राम व अन्य उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पुराम यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समान अधिकार देणारी राज्यघटना निर्माण केली. परंतु त्या राज्यघटनेत लिहीलेल्या गोष्टीपासून आजही अनेक लोक अनभिज्ञ आहेत आणि पारंपारिक गुलामगिरीत जगत आहेत. अशा लोकांमध्ये आपल्या हक्काविषय जाणीव असणे आवश्यक आहे. यासाठी काही सरकारी-गैरसरकारी संगठना मोलाची भूमिका पार पाडत असतात. यामध्ये मानवाधिकार आयोग यशाची वाटचाल करीत असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनीही उपस्थितांना संबोधीत केले. संचालन करून आभार सोहन दमाहे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कैलास दमाहे, कस्तुरचंद जोग, देवराम बरैया, अशोक शेंडे अदिंनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)