शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:24 IST

गडचिरोली शहरातील खरपुंडी मार्गावर गांडूळ खताची निर्मिती केली जात आहे. यातून शेतकऱ्याना गांडूळ खत उपलब्ध होण्याबरोबरच नगर परिषदेलाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर घणकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासही मदत होणार आहे.

ठळक मुद्दे खरपुंडी मार्गावर प्रकल्प : कचऱ्याचे केले जाते वर्गीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातील खरपुंडी मार्गावर गांडूळ खताची निर्मिती केली जात आहे. यातून शेतकऱ्याना गांडूळ खत उपलब्ध होण्याबरोबरच नगर परिषदेलाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर घणकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासही मदत होणार आहे.शहरातील घनकचरा ही गंभीर समस्या असल्याने या घनकचऱ्याचे व्यवस्थापन प्रत्येक नगर परिषदेने करावे, असे सक्त निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. घनकचºयाचे व्यवस्थापन केले जात नसल्याने भविष्यात गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन नगर परिषदेने गांडूळ खत निर्मितीचे कंत्राट २२ लाख रूपयाला दिले आहे. शहरातून गोळा झालेल्या कचऱ्याचे सर्वप्रथम वर्गीकरण केले जात आहे. कापलेले गवत आठवडी बाजारातील भाजीपाला आदींपासून गांडूळ खताची निर्मिती केली जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी सात मजूर कार्यरत आहेत. गांडूळ खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गांडूळ खताचा वापर केल्यास उत्पादनाचा दर्जा टिकून राहण्यास मदत होते. गांडूळ खत निर्मितीसाठी पाण्याची गरज भासते. मात्र नगर परिषदेने या ठिकाणी एकही बोअरवेल खोदले नाही. परिणामी टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागत असल्याची माहिती कुणाल चावके यांनी दिली.