शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

तुडतुडा रोगावर वेळीच उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 02:16 IST

सप्टेंबर महिन्यात ढगाळ वातावरण असल्याने आद्रतेचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे तुडतुडा,

कडाकरपानेही नुकसान : सुधीर बोरकर यांचे आवाहनगडचिरोली : सप्टेंबर महिन्यात ढगाळ वातावरण असल्याने आद्रतेचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे तुडतुडा, करपा, कडाकरपा या रोगांचा प्रादुर्भाव धानपिकावर झाला आहे. धानपीक शेवटच्या टप्प्यात असल्याने या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करावी, असे आवाहन कीटकशास्त्रज्ञ डॉ. सुधीर बोरकर यांनी केले आहे. हिरवे तुडतुडे, पांढरे तुडतुडे व तपकिरी तुडतुडे असे तीन प्रकार दिसून येतात. तपकिरी तुडतुडे सर्वात जास्त हानीकारक आहेत. तुडतुड्यांमुळे पीक करपून गेले आहेत. अशा रोपांना लोंब येत नाही. लोंब आलेच तर दाणे न भरता पोचट राहतात. या किडीची आर्थिक नुकसानीची पातळी १० तुडतुडी प्रतिचुड असल्याचे आढळून आल्यास मोेनोप्रोटोफास ३६ टक्के प्रवाही १४ मिली किंवा फेनिट्रोथिआॅन ५० टक्के प्रवाहीत १० मिली किंवा मॅलिथिआॅन ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा ट्रायझोेफॉस ४० टक्के प्रवाही २० मिली किंवा फेन्थोएट ५० प्रवाही १० मिली पाण्यात मिसळून फवारावी. करपा रोगाचे लक्षणे दिसल्यास कार्बेंडाझिम १० ग्रॅम किंवा कॉपर आॅक्झिक्लोराईड २५ ग्रॅम यापैकी कोणतेही एक बुरशी नाशक १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. या रोगाच्या प्रादुर्भावास दमटपणा व साधारण उष्ण हवामान कारणीभूत ठरते. शेतकऱ्यांनी हा रोग दिवसातच कॉपर आॅक्झिक्लोराईड २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन १ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात, असे आवाहन डॉ. सुधीर बोरकर यांनी केले आहे.