शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

सेंद्रिय शेतीमुळे शेणखताचे दर वधारले

By admin | Updated: May 23, 2015 02:00 IST

रासायनिक खताच्या अतीवापराने बिघडलेला जमिनीचा पोत आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी कृषी विभागाच्या तज्ज्ञांनीकडून मार्गदर्शन मिळत आहे.

७०० ते हजार रूपये ट्राली शेणखत : रासायनिक खताच्या वाढत्या किमतीचा परिणामवैरागड : रासायनिक खताच्या अतीवापराने बिघडलेला जमिनीचा पोत आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी कृषी विभागाच्या तज्ज्ञांनीकडून मार्गदर्शन मिळत आहे. तसेच रासायनिक खताच्या किमती वाढल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळला आहे. परिणामही शेणखताच्या किमतीही वाढल्या आहे. सध्या ग्रामीण भागात ७०० ते हजार रूपये पर्यंत शेण खताच्या एका ट्रालीला शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहे. ग्रामीण भागात पशुपालक शेतकऱ्यांची सख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शेणखतही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. शहरी भागातील तसेच मोठ्या गावातील शेतकरी शेणखतासाठी खेडेगावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शेणखताच्या किमती वधारल्या आहे. मागील पाच वर्षांत वन हक्काच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे क्षेत्र वाढले. त्यामुळे नव्याने उटविण्यात आलेल्या शेत जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेणखताचा वापर केला जातो. त्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे.शेतकऱ्यांना मागणीनुसार रासायनिक खताची उपलब्धतता न होणे तसेच कंपन्या व कृषी सेवा केंद्र संचालकाच्या मनमानीमुळे बांधावार खत योजनेचा फज्जा उडाला. त्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले. त्यामुळे यंदा शेतकरी शेणखत टाकून शेतीची सुपिकता वाढविण्यावर भर देत आहे. त्यामुळे शेणखताचे भाव चांगले वधारले आहे. (वार्ताहर)ंरासायनिक खताचा अपुरा पुरवठाकृषी विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकऱ्यांना अनेकदा गरजेच्या वेळी रासायनिक खत मिळत नाही. मिळाले तरी काळा बाजारामुळे अधिक पैसे मोजावे लागतात. रासायनिक खताच्या वाढत्या किमती धान उत्पादक शेतकऱ्यांना परवडण्यासारख्या नाही.- रामचंद्र क्षीरसागर, शेतकरी वैरागडसेंद्रिय खताचे चांगले फायदेशेणखत, तृणखत वापरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होत आहे. सेंद्रिय खताचे फायचे चांगले आहेत. आम्ही आता रासायनिक खताचा वापर करीत नाही. मागील पाच वर्षात सेंद्रिय खताचे चांगले परिणाम दिसून आले.- महेंद्र तावेडे, शेतकरी तथा अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था, वैरागड