शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

अनखोडातील रस्ते बनले चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

अनखोडा गावातील मुख्य रस्ता कढोली, रामपूर, जयरामपूर, गणपूर या गावाकडे निघतो. मात्र सदर मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. पाणी भरलेल्या या खड्ड्याच्या आकाराचा परिपूर्ण अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारक येथे पडत आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : आवागमनासाठी नागरिक व वाहनधारकांना होताहे त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्याच्या अनखोडा येथील अंतर्गत रस्त्यांची पाऊस व चिखलामुळे वाट लागली आहे. परिणामी आवागमन करणारे नागरिक व वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहेत.अनखोडा गावातील मुख्य रस्ता कढोली, रामपूर, जयरामपूर, गणपूर या गावाकडे निघतो. मात्र सदर मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. पाणी भरलेल्या या खड्ड्याच्या आकाराचा परिपूर्ण अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारक येथे पडत आहेत. काही जणांचे दुचाकी वाहन सदर चिखलमय रस्त्यात फसत असल्याचे दिसून येत आहे. सदर गावातील नाल्या बुजलेल्या असल्याने नालीतील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. सदर मुख्य रस्त्यावरून वृद्ध नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ दरवर्षी राहते. सदर मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. मात्र सदर मार्गाच्या पक्क्या दुरूस्तीकडे या विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.आष्टी परिसरातील अनखोडा हे मोठे गाव असून मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे परिसरातील १० ते १२ गावातील लोक अनखोडावरूनच पुढच्या गावाला जातात. विविध कार्यक्रमानिमित्त बरेच लोकप्रतिनिधी या गावात येऊन गेले. त्यांनी गावातील समस्याही पाहिल्या. मात्र या समस्या मार्गी लावण्यासाठी कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. लोकप्रतिनिधींसोबतच प्रशासनाचेही रस्ता दुरूस्ती व इतर विकासात्मक कामांकडे दुर्लक्ष होत आहे.परिणामी पावसाळ्याच्या दिवसात गावातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा