शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

येंकापल्ली गावाचे पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 01:25 IST

तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येंकापल्ली गावाला दरवर्षीच पुराच्या पाण्याचा फटका बसतो.

पुराचा बसतो फटका : जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले निवेदनअहेरी : तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येंकापल्ली गावाला दरवर्षीच पुराच्या पाण्याचा फटका बसतो. त्यामुळे या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी अहेरी तहसीलदारांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून नागरिकांनी केली आहे. येंकापल्ली येथील नागरिकांनी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष वामन राऊत यांच्या नेतृत्वात निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, येंकापल्ली गावाला पुराचा फटका बसत असल्याने १९८८ साली शासनाने या गावाच्या पुनर्वसनाकरिता मंजुरी प्रदान केली. त्याचबरोबर तलाठी साजा क्र. ५ अंतर्गत येणाऱ्या सर्वे नं. २/१७, २/१८, २/१९ व २/२० ची जागा आरक्षितही केली आहे. मात्र त्यानंतर प्रशासनाने पुनर्वसन करण्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे २५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही पुनर्वसन रखडले आहे. पुनर्वसनासंदर्भात २९ आॅक्टोबर २०१५ रोजी नागेपल्ली ग्रामसभेत ठरावसुद्धा पारित करण्यात आला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी वामन राऊत यांच्यासह शंकर बोरकुटे, शंकर दुर्गे, भीमराव पागडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)