शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

ना शाळा, ना परीक्षा; तरीही पावणेदाेन लाख विद्यार्थी पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेना विषाणूने माणसाच्या जीवनपद्धतीत अमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : काेराेना विषाणूने माणसाच्या जीवनपद्धतीत अमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे ऑनलाईन शिक्षण हाेय. ऑनलाईन शिक्षणामुळे यावर्षी इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या. परिणामी गडचिराेली जिल्ह्यातील या बाराही वर्गातील एकूण १ लाख ८९ हजार ८७१ विद्यार्थी सरसकट उत्तीर्ण झाले आहेत.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे अनेक फायदे असले, तरी ताेटे अधिक आहे. कारण गडचिराेली जिल्ह्याची भाैगाेलिक परिस्थिती व उपलब्ध साधनांची संख्या पाहता, प्रत्यक्ष शिक्षणातूनच विद्यार्थी आजपर्यंत घडले आहेत. काेराेना संकटाच्या महामारीमुळे गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात प्रत्यक्ष वर्ग भरले नाही. परिणामी विद्यार्थी आळशी व बेशिस्त झाले. त्यांच्यातील क्रीडा, कला व इतर काैशल्याचा विकास झाला नाही. प्रत्यक्ष शाळेत जाऊन विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व व सर्वांगीण विकास हाेत असताे. मात्र वर्षभर शाळेत न गेल्याने अशाप्रकारचा विद्यार्थ्यांचा विकास खुंटला आहे. केवळ पुस्तकी ज्ञान मिळविण्याचे काम झाले.

बाॅक्स......

फायदे

- ऑनलाईन शिक्षणामुळे कॉम्प्युटर, लॅपटाॅप, पॅड, टॅबलेट, स्मार्ट फाेन, इंटरनेट व झूम ॲप आदी हाताळण्याचे ज्ञान विद्यार्थांना अवगत झाले.

- सकाळी उठून मुलांना तयार करणे, त्यांच्यासाठी डबा बनविणे, शाळेवर वेळेवर साेडणे आदी कामे पालकांची टळली.

- तंत्रज्ञानाच्या वापराने विद्यार्थ्यांत ज्ञानाविषयी गाेडी निर्माण झाली.

ताेटे

- मुलांमध्ये आळस निर्माण हाेत असून, सकाळी उठण्याची सवय बंद झाली आहे.

- ऑनलाईन शिक्षणामुळे इंटरनेटचा गैरवापरदेखील विद्यार्थी करीत आहेत.

- ऑनलाईन गेम खेळणे, व्हिडीओ पाहणे आदींमुळे आराेग्यावर दुष्परिणाम झाला आहे.

- डाेळ्यावर ताण पडत आहे. तसेच मानदुखी, पाठदुखी वाढत आहे.

शहरे

- ऑनलाईन शिक्षण शहरी भागात काही प्रमाणात प्रभावी ठरले.

- सामान्य व सुविधा नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.

- इंटरनेटची समस्या अडचणीची ठरली.

खेडेगाव

- ग्रामीण भागातील ८० टक्के पालकांकडे स्मार्ट फाेन नाही.

- इंटरनेट कनेक्टिव्हिटी व इतर सुविधांच्या अभावामुळे मुले शिक्षण घेेऊ शकली नाहीत.