शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

इल्लूर व पेपरमिल वसाहतीत बिबट्याची दहशत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:26 IST

तीन दिवसांपूर्वी पेपरमिल येथील मंदिराजवळ इल्लूर येथील सरपंच तुळशीराम मडावी यांच्या मालकीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची ...

तीन दिवसांपूर्वी पेपरमिल येथील मंदिराजवळ इल्लूर येथील सरपंच तुळशीराम मडावी यांच्या मालकीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. तसेच इल्लूर येथील बामनकर यांच्या गोठ्यातील शेळ्या फस्त केल्या. त्यामुळे इल्लूर गावातील नागरिक बिबट्याच्या दहशतीत आहेत. पेपरमिल वसाहतीच्या मागे घनदाट जंगल आहे. या जंगलात जंगली डुकरं मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बिबट्याने आपले बस्तान येथे मांडलेले आहे. शिवाय पेपरमिल वसाहतीला लागून इल्लूर गाव असल्याने मागच्या बाजूने हा बिबट्या रात्री गावात जाऊन शेळ्यांची शिकार करीत आहे. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असून, वनविभागाने आर्थिक मोबदला देण्याची मागणी करण्यात येत आहे. या बिबट्याने तीन पिलांना जन्म दिला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सध्या तरी हा बिबट्या आपल्या पिलांना सोडून कुठे जाणार नाही. पिलांसाठी तो शेळ्यांची शिकार करण्यासाठी गावात परत येत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावातील नागरिक सायंकाळी बाहेर न निघता घरीच राहणे पसंत करतात. या बिबट्याचा बंदोबस्त तत्काळ करण्यात यावा, अशी मागणी पं. स. सदस्य शंकर आकरेड्डीवार यांनी केली आहे.