शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शहरात स्वच्छतेचा जागर सुरू

By admin | Updated: November 4, 2016 00:20 IST

गडचिरोली नगर पालिकेच्या क्षेत्रात आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छता

सेलिब्रेटीचे संदेश झळकले : गडचिरोलीत कचरा मात्र पडूनचगडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेच्या क्षेत्रात आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फलक लावण्यात आले आहे. या फलकांवर सेलिब्रेटीच्या छायाचित्रासह स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे हे फलक नागरिकांच्या आकर्षनाचे केंद्रबिंदू ठरले आहे.क्रीडापटू व अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडू अंजली भागवत यांचे छायाचित्र असलेले फलक शहराच्या विविध भागामध्ये लावण्यात आले आहे. ‘एक कदम स्वच्छता की ओर’ असा संदेश याद्वारे देण्यात आला आहे. आचारसंहिता लागल्यामुळे शहरातील सर्व भागातील राजकीय नेत्यांचे व पक्षाचे फलक काढून टाकण्यात आल्याने शहर सध्या मोकळा श्वास घेत आहे. त्यातच गडचिरोली नगर पालिकेने विविध ठिकाणी हे फलक लावल्याने हे फलक नागरिकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, तरूण थांबून या फलकाचे अवलोकन करताना शहरात दिसून येत आहे. मात्र या फलकाच्या परिसरात काही भागात कचऱ्याचे ढीग कायम पडून आहेत. याकडे गडचिरोली नगर पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी शहरात सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांकडून करण्यात आली आहे. एकूनच स्वच्छतेचा जागर यानिमित्ताने सुरू झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)