शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्ली-सिरोंचा मार्ग देताहे अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:01 IST

आलापल्ली ते सिरोंचापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे उखडून गेला आहे. या मार्गावरील खड्डे पाहिल्यानंतर रस्ता कमी आणि खड्डेच जास्त झाल्यामुळे वाहनचालकांना वाहने नेताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या आधी हा रस्ता दुरूस्त होईल अशी अपेक्षा केली जात होती. पण उन्हाळा संपत आला तरी हा रस्ता दुरूस्त करण्यात आला नसल्यामुळे संबंधित विभागाला एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे की काय? असा संतप्त सवाल नागरिक व्यक्त करत आहेत.

ठळक मुद्देखड्ड्यात हरविला रस्ता । कामाची चौकशी करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आलापल्ली ते सिरोंचापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे उखडून गेला आहे. या मार्गावरील खड्डे पाहिल्यानंतर रस्ता कमी आणि खड्डेच जास्त झाल्यामुळे वाहनचालकांना वाहने नेताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या आधी हा रस्ता दुरूस्त होईल अशी अपेक्षा केली जात होती. पण उन्हाळा संपत आला तरी हा रस्ता दुरूस्त करण्यात आला नसल्यामुळे संबंधित विभागाला एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे की काय? असा संतप्त सवाल नागरिक व्यक्त करत आहेत.हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे गेला आहे. या मार्गाचे रुंदीकरण करून नव्याने बांधणी करण्यास अजून बराच वेळ आहे. पण तोपर्यंत अशा खड्डेमय रस्त्यावरून मार्गक्रमण करणे दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी धोकादायक झाले आहे. याबद्दल अनेक लोकांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे या रस्त्याबद्दल तक्रारी केल्या. रस्त्याचे यापूर्वी झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच एवढी दुरवस्था झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्या कामाची चौकशी करण्याचे निर्देश खा.अशोक नेते यांनी दिले. तसेच या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची सूचनाही त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. पावसाला सुरूवात होण्याआधी दुरूस्ती केली नाही तर मोठे हाल होणार आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा