आमिर खानचा ‘सरफरोश’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. बॉक्सआॅफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. २० वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...
दीर्घकाळापासून ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल येणार, अशी चर्चा सुरु आहे. साहजिकच हा सीक्वल कधी येणार, कसा असणार, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तर आता या प्रश्नांचीही उत्तरे मिळाली आहेत ...
बॉलिवूडच्या नव्या पिढीचा सर्वाधिक यशस्वी अभिनेता वरूण धवन याने काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे नाव तर ठरले नव्हते. पण दिग्दर्शक शशांक खेतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार होता. ...
महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात दोन अतिरेकी असल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली. संपूर्ण जिल्ह्यात अलर्ट जारी केला गेला आणि अतिरेक्यांना पकडण्यासाठी सर्च आॅपरेशन सुरु झाले. काही तासात पोलिसांनी या दोन दहशतवाद्यांना पकडले. पण यानंतर जे काह ...
हेराफेरी, ओह माय गॉड यासारखे यादगार सिनेमे देणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांचा आज (३० मे) वाढदिवस. अभिनय ते राजकारण असा प्रवास करणारे परेश यांचा जन्म ३० मे १९५० रोजी झाला. ...