शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गुरु तेथ ज्ञान

By admin | Updated: October 7, 2015 05:15 IST

अज्ञान घालविण्यासाठी ज्ञानाची गरज व ज्ञानप्राप्तीसाठी श्री गुरुकृपेची गरज असतो. ज्ञानामध्ये वृत्ती-ज्ञान व स्वरूप-ज्ञान असे दोन मुख्य प्रकार शास्त्रक ारांनी सांगितले आहेत़

- अ‍ॅड. जयवंत महाराज बोधलेअज्ञान घालविण्यासाठी ज्ञानाची गरज व ज्ञानप्राप्तीसाठी श्री गुरुकृपेची गरज असतो. ज्ञानामध्ये वृत्ती-ज्ञान व स्वरूप-ज्ञान असे दोन मुख्य प्रकार शास्त्रक ारांनी सांगितले आहेत़ ज्या ज्ञानामध्ये बदल होतो ते वृत्ती ज्ञान होय व जे ज्ञान अखंड असते ते स्वरूप ज्ञान होय़ मनुष्य जीवनाची कृतार्थता ही आत्मस्वरुपाविषयीच्या ज्ञानात आहे परंतु ते ज्ञान प्राप्त होण्याकरिता श्री गुरुकृपा पाहिजे म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात़गुरू तेथ ज्ञान ! ज्ञानी आत्मदर्शनदर्शनी समाधान ! आयी जैसे!!ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील ओवी संत ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत म्हणून सांगितली आहे परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचे वैशिष्ट्यच असे, की त्यांनी दिलेला दृष्टांतसुद्धा सिद्धांत असतो़ वरील ओवी म्हणजे देखील एक महत्त्वाचा सिद्धांतच आहे़. साकार वस्तूच्या ज्ञानात बदल होऊ शकतो़ एखादी आकारमान वस्तू कोणाला लहान वाटते तर तीच वस्तू कोणाला मोठी वाटते, परंतु निराकार परमात्म्याचे ज्ञान हे सर्वांना सारखेच होते म्हणून ज्यामध्ये क मी अधिक असा द्वंद्वात्मक बदल नाही ते स्वरूप ज्ञान होय़ संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात स्पष्ट सांगतात की, सर्वाघरी राम देहादेही एक! देह अनेक असतील परंतु त्यातील आत्मतत्त्व हे एकच आहे़ संत ज्ञानेश्वर महाराजांना रेड्यामध्ये देव दिसला ही कथा प्रसिद्ध आहे़ संत तुकाराम महाराजांनी पक्ष्यांमध्ये देव पाहिला, संत एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला, संत माणकोजी महाराज बोधले यांनी सापामध्ये देव पाहिला. चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे ही जाणीव होण्याकरिता स्वरुप ज्ञानाची आवश्यकता आहे़मायकल एंजेलो जगप्रसिद्ध चित्रकार. त्यांच्याकडे एक मनुष्य गेला आणि ‘माझे’ चित्र काढा असे म्हणाला़ मायकल एंजेलोने थोडा विचार केला की हा मनुष्य ‘माझे’ चित्र काढा असे म्हणतोय़ मायकल एंजेलो आत गेला आणि थोड्या वेळाने एक गुंडाळी केलेला कागद आणला व त्याच्या हातात देऊन सांगितले हे घ्या तुमचे चित्र. त्या गृहस्थाने तो कागद उघडला आणि पाहिले तर तो कागद पूर्णपणे कोरा होता़ त्यांनी विचारलं हे काय हा कागद तर पूर्णपणे कोरा आहे़ मायकलने सांगितले, होय. हेच तुझे खरे चित्र आहे इतर चित्रकार तुझ्या शरीराची चित्रे काढतील परंतु तुला तुझे चित्र पाहिजे तर हेच ते होय़ आपले खरे चित्र म्हणजेच आपले स्वरूप होय व ते कोणताही आकार, रंग, अवयव नसलेले आहे़ तेच स्वरूप ज्ञान होय़ याकरिता श्रीगुरुंनाच शरण गेले पाहिजे़